शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

'आणखी काही पक्षही सोडतील, कारण 'दलदलीत'...; ममता यांच्या 'ना' नंतर काँग्रेस नेत्याची मोठी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:41 IST

काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 'एकला चलोरे'ची भूमिका घेतली आहे. काँग्रेससोबत जागावाटपावर एकमत न झाल्याने तृणमूल काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे. यानंतर आता काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी कुठल्याही पक्षाचे नाव न घेता, आणखी काही पक्ष 'दल-दली'तून बाहेर पडू शकतात, अशी भविष्यवाणी केली आहे. 

आचार्य प्रमोद हे काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांच्या जवळचे मानले जातात. ते म्हणाले, 'आता काही आणखी पक्षही सोडतील, 'दल-दल'मध्ये कुणीही फसू इच्छित नाही.'

नुकतेच, त्यांनी अयोध्येतील राम मंदिराचे श्रेयही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले होते, 'हा सनातनचे शासन आणि 'राम राज्या'च्या पुनर्स्थापनेचा दिवस आहे. शेकडो वर्षांचा संघर्ष आणि हजारो लोकांच्या बलिदानानंतर हा क्षण आला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर हे शक्य झाले नसते, असे मला वाटते.'

आप सर्व १३ जागा जिंकेल - मानममता यांच्यानंतर आपचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबमध्ये वेगळे लढण्याचे संकेत दिले आहेत. आप पंजाबच्या सर्व १३ जागांवर निवडणूक जिंकेल असे वक्तव्य मान यांनी केले आहे. मात्र, याचबरोबर आपण ममता बॅनर्जी यांच्या मार्गावर जाणार नाही असेही मान यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीwest bengalपश्चिम बंगाल