शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मध्यान्ह भोजनात निघाला साप; 30 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात पाठवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 17:03 IST

पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका शाळेतील मध्यन्ह भोजनात चक्क साप आढळल्याची घटना समोर आली आहे.

कोलकाता- शाळेत दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात अनेकदा किडे-आळ्या आढळल्याच्या बातम्या येत असतात. पण, पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका शाळेतील किमान 30 मुलांना मध्यन्ह भोजनानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारण काय, तर शाळेत दिलेल्या मध्यान्ह भोजनात चक्क साप आढळला. 

मिळालेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील मयुरेश्वर ब्लॉकमधील एका प्राथमिक शाळेतील सुमारे 30 विद्यार्थी मध्यान्ह भोजनात दिलेले अन्न खाल्ल्याने आजारी पडले. अन्न तयार करणाऱ्या शाळेतील एका कर्मचाऱ्याने डाळीने भरलेल्या डब्यात साप सापडल्याचा दावा केला. हे अन्न खाल्यानंतर मुलांना उलट्या होऊ लागल्या, त्यानंतर त्यांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) दीपांजन जाना यांनी पत्रकारांना सांगितले की, अनेक गावकऱ्यांकडून माध्यान्ह भोजन घेतल्यानंतर मुले आजारी पडत असल्याच्या तक्रारी आल्या. यानंतर मी स्वतः जाऊन पाहणी केली. सर्व मुलांना रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. दुसरीकडे, एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला घेराव घालत त्यांच्या दुचाकीचं नुकसान केलं. पण, सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

टॅग्स :snakeसापSchoolशाळाwest bengalपश्चिम बंगाल