शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

लग्नात रसगुल्ल्यावरून तुफान राडा; कमी पडताच जोरदार हाणामारी, 6 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:23 IST

एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका लग्न समारंभात रसगुल्ले कमी पडल्याने परिस्थिती इतकी बिघडली की थेट हाणामारी झाली. यामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले. या भांडणात जखमी झालेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील शमसाबाद भागात ही घटना घडली. शमसाबाद पोलीस स्टेशन प्रभारी अनिल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसारस ब्रृजभान कुशवाह यांच्या घरी लग्न समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. याचदरम्यान कोणीतरी रसगुल्ला कमी पडले यावरून टीका केली. यावरून वाद इतका वाढला की लग्न समारंभात हाणामारी झाली आणि 6 जण जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान देवी, योगेश, मनोज, कैलास, धर्मेंद्र आणि पवन हे जखमी झाले आहेत. शमसाबाद हे आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद तालुक्यातील एक शहर आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये एत्मादपूरमध्ये एका लग्नात मिठाई न मिळाल्याने झालेल्या भांडणात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

2014 मध्ये कानपूर देहातच्या कुरमापूर गावात असाच एक प्रकार उघडकीस आला होता. उन्नावमधील एका गावातून लग्नाची वरात आली होती.लग्नाच्या वेळी वराचा चुलत भाऊ मनोजला त्याच्या ताटात दोन रसगुल्ले घ्यायचे होते. मात्र मुलीच्या बाजूने कोणीतरी त्याला एकच रसगुल्ला घेण्यास सांगितले. यावरून वाद झाला आणि नंतर हाणामारी झाली.

मुलीने लग्नास दिला नकार 

लग्नाची वरात आली तेव्हा सर्व काही ठीक चाललं होतं. पण नंतर रसगुल्ल्यावरून झालेल्या भांडणामुळे लग्न मोडलं. हा वाद इतका वाढला की लग्नात पाहुणे आणि घरची मंडळी यांच्यात हाणामारी झाली. दरम्यान, मुलाच्या बाजूने मुलीच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. ही घटना तरुणीला कळल्यावर तिने लग्नास नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्न