शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

लडाख सीमारेषेवर स्थिती सामान्य; चीनचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 02:26 IST

संबंध सुुधारण्यासाठी पावले उचला

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आता पुन्हा एकदा स्थिती सामान्य झाल्याचा चीनने दावा केला आहे. ही स्थिती भारताने स्वीकारून संबंध सुधारण्यासाठी पावले उचलावीत, अशी चीनची मागणी आहे, तर लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल महिन्यात होती तशीच स्थिती पुन्हा कायम राखावी, असा भारताचा आग्रह आहे.तशा आशयाची वक्तव्ये परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी या महिन्यात केली होती. पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैन्याच्या माघारीसाठी पावले उचलली असून, तिथे शांतता निर्माण झाल्याचा चीनचा दावा आहे. भारत व चीनमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याला ७० वर्षे झाली आहेत. हा प्रसंग दोन्ही देशांनी आपापसातील सीमा तंटा व इतर मतभेद बाजूला ठेवून साजरा करायला हवा, असे चीनला वाटते. भारताने राहावे सावधअरुणाचल प्रदेशमध्ये पंतप्रधानांसह अन्य भारतीय नेते जे दौरे करतात, त्याला चीनने वेळोवळी आक्षेप घेतले आहेत. हा भूभाग आमचाच असल्याचा दावा चीनने सातत्याने केला आहे. त्यामुळे भारताने अतिशय सावध राहायला हवे, असे भारतीय संरक्षण तज्ज्ञांना वाटते.

टॅग्स :india china faceoffभारत-चीन तणावladakhलडाख