शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

काश्मीरमधील परिस्थिती खूपच बिकट - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 03:52 IST

काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : काश्मीरमधील परिस्थिती खूपच खराब आहे, असे मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले आहे. काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, जम्मू-काश्मिरात जे काही घडत आहे त्याची माहिती सरकारने पारदर्शकपणे देशाला द्यायला हवी.राहुल गांधी म्हणाले की, अशी माहिती मिळत आहे की, काश्मिरातील परिस्थिती ठीक नाहीय. यावर चर्चा करण्यासाठी मला कार्यकारिणीच्या बैठकीत बोलविण्यात आले. काश्मीरवर चर्चा करण्यात आली आणि जी माहिती मिळाली आहे.त्यानुसार जम्मू-काश्मिरात परिस्थिती खूपच खराब आहे. पंतप्रधानांनी हे स्पष्ट करावे की, केंद्रशासित प्रदेशात वस्तुस्थिती काय आहे. विशेष म्हणजे कार्यकारिणीच्या दुसऱ्या टप्प्यातील बैठकीला राहुल गांधी हजर नव्हते. ते अचानक ९.३० च्या सुमारास आले आणि एक तास थांबल्यानंतर बाहेर पडल्यावर काश्मीरवर हे भाष्य केले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस