शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

बसून पेच सोडवा, तुमचे कौतुक करू, राज्यपाल आर. एन. रवी यांना सर्वोच्च न्यायालयाचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 06:09 IST

Supreme Court : राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला.

नवी दिल्ली - राज्य विधानसभेने मंजूर केलेली आणि पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राज्यपाल पाठवू शकत नाहीत, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिला. न्यायालयाने तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी यांना सांगितले की, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत बैठक घ्या आणि राज्य विधानसभेने मंजूर केलेल्या १० प्रलंबित विधेयकांवरील पेच सोडवा.

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांच्या मुद्द्यांची दखल घेतली की, राज्यपालांनी आता पुन्हा स्वीकारलेली विधेयके राष्ट्रपतींकडे विचारार्थ पाठवली आहेत. खंडपीठाने म्हटले की, राज्यपालांनी हा पेच सोडवावा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांसोबतचा पेच सोडवला तर आम्ही त्यांचे कौतुक करू. आम्हाला वाटते, राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करावे आणि त्यांनी बसून चर्चा करावी.  

सरन्यायाधीश म्हणाले- घटनेच्या कलम २०० चा संदर्भ देत सरन्यायाधीश म्हणाले की, राज्यपालांनी ते प्रथमतः राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी राखून ठेवावे. - जर त्यांनी ते विधानसभेकडे परत पाठवले असेल आणि ते पुन्हा स्वीकारले गेले असेल तर राज्यपाल ते राष्ट्रपतींकडे पाठवू शकत नाहीत. - कलम २०० नुसार राज्यपालांकडे तीन पर्याय आहेत. ते परवानगी देऊ शकतात किंवा परवानगी रोखू शकतात अथवा ते विधेयक राष्ट्रपतींसाठी राखून ठेवू शकतात.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय