शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

अरुणाचलात ‘सियांग’चे पाणी गढूळ, संशयाची सुई चीनकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 01:43 IST

अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा म्हणून ज्या नदीची ओळख आहे त्या सियांग नदीचे पाणी काळे आणि गढूळ झाल्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. या पाण्यात सिमेंटसारखा पदार्थ मिसळला असल्याची शक्यता आहे.

गुवाहाटी : अरुणाचल प्रदेशची जीवनरेखा म्हणून ज्या नदीची ओळख आहे त्या सियांग नदीचे पाणी काळे आणि गढूळ झाल्यामुळेकाळजी व्यक्त केली जात आहे. या पाण्यात सिमेंटसारखा पदार्थ मिसळला असल्याची शक्यता आहे. यामुळे मासे मरत असून या प्रकारामागे चीनचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.पूर्व सियांग जिल्ह्यातील अधिका-यांनी सांगितले की, पाणी एवढे गढूळ झाले आहे की, ते वापरणे अशक्य आहे. दीड महिन्यात अनेक मासे मेले आहेत.उपायुक्त तमू टाटक यांनी सांगितले की, पावसाळ्यात पुरासोबत गाळ येतो तेव्हा पाणी गढूळ होते. मात्र, नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात पाणी अतिशय शुद्ध असते. नदीच्या वरच्या भागात चीनच्या क्षेत्रात काही खोदकाम सुरु असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. नेमकी परिस्थिती काय आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे.अशी आहे सियांग नदीसियांग ही ब्रह्मपुत्रेची उपनदी आहे. दक्षिण तिबेटमधून ती १६०० किमी वाहत येते. सियांग नदीला दिहांग म्हणूनही ओळखले जाते. २३० किमी वाहत आल्यानंतर ती लोहीत नदीला मिळते.

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशchinaचीनIndiaभारत