शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 05:36 IST

मतदारांना आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.

नवी दिल्ली : देशात निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी पुन्हा मतपत्रिकांचा वापर सुरू करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. न्या. प्रसन्न वराळे, न्या. विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने म्हटले की, जे निवडणूक जिंकतात ते ईव्हीएमशी छेडछाड झाल्याची तक्रार करत नाहीत, मात्र निवडणुकीत पराभव झाला की, ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या तक्रारी केल्या जातात.

मतदारांना आमिष प्रकरणात दोषी उमेदवारांना अपात्र ठरविण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली होती.  याचिकाकर्ते के. ए. पाॅल म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेत सुधारणा होण्यासाठी मी ही याचिका केली आहे. त्यांना खंडपीठाने म्हटले, तुम्ही फार कल्पक याचिका करता. तुम्हाला या सर्व कल्पना कशा सुचतात? 

याचिकाकर्त्याशी संवाद

याचिकाकर्ते पॉल : मी १५० देशांत जाऊन आलो आहे.खंडपीठ : त्या देशांत मतपत्रिकेचा की ईव्हीएमचा वापर करतात?याचिकाकर्ते पॉल : अनेक देश निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर करत आहेत. भारताने त्यांचे अनुकरण केले पाहिजे.खंडपीठ : निवडणुकांत मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू केल्यास गैरव्यवहार होणारच नाहीत याची खात्री काय?

यात कशाला उतरता?

पॉल यांची एक संस्था असून त्यांनी ३ लाख अनाथ व्यक्ती व ४० लाख विधवांचे आयुष्य नीट मार्गी लागण्यासाठी काम केले आहे. ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन खंडपीठाने त्यांना विचारणा केली की, तुमचे कार्यक्षेत्र खूप वेगळे आहे. असे असताना तुम्ही राजकीय क्षेत्रात का उतरत आहात?

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEVM Machineईव्हीएम मशीनElectionनिवडणूक 2024