शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

'सरदार खलिस्तानी, आम्ही पाकिस्तानी आणि फक्त भाजपवाले हिंदुस्तानी'; मेहबूबा मुफ्तींचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 20:28 IST

Jammu-Kashmir: 'केंद्र सरकार दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे.'

नवी दिल्ली:जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर टीका करताना हिंदू-मुस्लीमात फुट पाडत असल्याचा आरोप केला आहे. 'नेहरू, वाजपेयी सारख्या नेत्यांची जम्मू-काश्मीरसाठी दूरदृष्टी होती. पण, हे आताचं सरकार फक्त हिंदू-मुस्लीमात फुट पाडण्याचं काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

त्या पुढे म्हणाल्या की, या भाजप सरकारसाठी आता सरदार खलिस्तानी झाले, आम्ही पाकिस्तानी झालोत आणि फक्त भाजप हिंदुस्थानी आहे. हे सरकार फक्त नावं बदलन्याचं काम करत आहे. पण, नावं बदलल्याने काही होणार नाही. शहरांची नावे बदलली, अनेक शाळांना हुतात्म्यांची नावे दिली जात आहे. पण, शाळांची नावं बदलल्याने मुलांना रोजगार मिळणार नाही. केंद्र सरकार तालिबान आणि अफगाणिस्तानबद्दल बोलतात पण आपल्या देशातील शेतकरी आणि बेरोजगारीबद्दल कधीच बोलत नाहीत, असंही त्या म्हणाल्या.

पीडीपी निवडणूक लढवणारमेहबूबा मुफ्ती यांनी रविवारी घोषणा आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. पीडीपी आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, भाजपच्या पाठिंब्यावर मेहबुबा मुफ्ती जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. पण, 2018 मध्ये सरकारला तीन वर्षे झाल्यानंतर भाजपने आपला पाठिंबा काढून घेतला. 

टॅग्स :Mehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीJammu and Kashmir People's Democratic Partyजम्मू अँड काश्मीर पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीJammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपा