शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

धक्कादायक सर्व्हे: बिहारमधील सत्तांतराचा फटका, आज लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2022 22:23 IST

Survey:

नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी भाजपाची साथ सोडत आरजेडीसोबत महाआघाडी करून बिहारमध्ये भाजपाला धक्का दिला आहे. या बदललेल्या राजकीय समीकरणांचा फटका भाजपाला राष्ट्रीय पातळीवर बसण्याची शक्यता आहे. आज तक आणि सी-व्होटरने केलेल्या मूड ऑफ द नेशन सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.

या सर्वेनुसार १ ऑगस्टपर्यंत लोकसभेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ५४३ पैकी एनडीएला ३०७ जागा मिळाल्या असत्या. तर यूपीएला १२५ जागा मिळाल्या असत्या. तर इतरांच्या खात्यात १११ जागा गेल्या असत्या. मात्र आज निवडणूक झाली तर एनडीएला २८६ जागांवर समाधान मानावे लागेल. म्हणजेच बिहारमधील बदलत्या समिकरणांमुळे भाजपाला २१ जागांचे नुकसान होणार आहे. तर यूपीएला १४६ जागा मिळतील.

दरम्यान, आज निवडणूक झाल्यास एनडीएला ४१.४ टक्के मते मिळतील. तर यूपीएला २८.१ टक्के आणि इतरांना ३०.६ टक्के मते मिळतील. यावेळीही यूपीएला १३.३ टक्के मते मिळतील. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव आघाडीवर असून, त्यांना ५३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर राहुल गांधी यांना ९ टक्के मतदारांनी पसंती दिली आहे. तर अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान म्हणून ६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.

सर्वेमध्ये २८.१ टक्के लोकांनी एनडीएच्या सरकारचं कामकाज खूप चांगलं असल्याचं सांगितलं. तर २८ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज चांगलं असल्याचं सांगितलं. २३.७ टक्के लोकांनी एनडीए सरकारचं कामकाज खूपच खराब असल्याचं सांगितलं. तर ८.५ टक्के लोकांनी सरकारचं कामकाज खराब असल्याचं सांगितलं.  

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक