शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

शॉकींग! बाटलीबंद पाण्यावर प्रश्नचिन्ह; प्रत्येक सहावी बाटली दूषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 05:53 IST

महाराष्ट्र व तामिळनाडूत प्रमाण सर्वाधिक

नितीन अग्रवाल 

नवी दिल्ली : पिण्याच्या बाटलीबंद पाण्यासाठी कंपन्या ग्राहकांकडून मोठी रक्कम घेत असल्या तरी हे हे पाणी पूर्णपणे स्वच्छ व सुरक्षित नाही. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार बाटलीबंद पाण्याचा दर सहावा नमुना ठरलेल्या निकषांच्या दृष्टीने पात्र ठरला नाही. महाराष्ट्रातील २१९७ नमुन्यांपैकी ३५१ आणि तामिळनाडूच्या ५७९९ पैकी ८८२ नमुन्यात त्रुटी दिसून आल्या.

ग्राहक विभाग, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, बाटलीबंद पाण्याच्या २०,२२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातील ३३८४ नमुने कसोटीस उतरले नाहीत. हे नमुने परवानाधारक प्रमाणित ५४४५ ब्रँडचे होते. ज्या ब्रँडचे नमुने तपासात अपयशी ठरले त्यातील ७५२ प्रकरणात प्रमाणीकरण (मानक) रोखले असून, ९ कंपन्यांचे नूतनीकरण पुन्हा केले नाही. शिवाय ४९ प्रकरणात प्रमाणीकरण रद्द केले आहे. जे नमुने मानक ब्यूरोच्या तपासणीत टिकू शकले नाहीत, त्यात रासायनिक आणि जैविक अशुद्धता दिसून आली.मोफत पाण्यामुळे कंपन्या मालामालसंसदेच्या स्थायी समितीनेही बाटलीबंद पाण्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या कंपन्या फुकटात पाणी मिळवून त्यावर मोठा नफा मिळवितात. पण नंतर त्याची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, अशी चिंता या समितीने व्यक्त केली. पाण्याच्या व्यावसायिक उपयोगावर अधिक कर आकारला जावा, असे मतही व्यक्त होत आहे.बाटलीबंद वास्तवराज्य नमुने घेतले दूषिततामिळनाडू ५७९७ ८८२महाराष्ट्र २१९७ ३५१गुजरात २०३४ २९७तेलंगणा २५३८ २४५20224 - नमुने घेतले 3384 -  दुषित निघाले(आकडे एप्रिल २०१३ ते सप्टेंबर २०१६ पर्यंतचे)2015-16मध्ये ७६७ नमुने घेण्यात आले. यातील निम्म्यांहून अधिक ३४५ नमुने अशुद्ध आढळून आले. यातील १७६ प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्यात आली, तर ३० प्रकरणात दोष सिद्ध झाले. तसेच ६४ प्रकरणात30.50लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला.

टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषणdelhiदिल्ली