शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

धक्कादायक! दिल्लीतल्या गोशाळेत संशयास्पदरीत्या 36 गायींचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 20:52 IST

छावला भागातल्या एका गोशाळेत गेल्या दोन दिवसांपासून संशयास्पदरीत्या 36 गायींचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली- छावला भागातल्या एका गोशाळेत गेल्या दोन दिवसांपासून संशयास्पदरीत्या 36 गायींचा मृत्यू झाला आहे. प्राण्यांचे डॉक्टर आणि पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, घटनेचा तपास सुरू आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता पोलिसांनी याची माहिती दिली आहे. 1400 गायी असलेल्या गोशाळेत 36 गायी आजारी होत्या. डॉक्टरांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली आहे.मीडिया रिपोर्टनुसार, जास्त प्रमाणात गाई असल्यानं गोशाळेत स्वच्छता होत नव्हती. तसेच गायींना वेळेवर चारा दिला जात नसल्याचंही समोर आलं आहे. पावसाच्या दिवसांत गोशाळेत स्वच्छता करणं गरजेचं आहे. गोशाळेत अस्वच्छता असल्यानं गायी आजारी पडू लागल्या आहेत. गायींच्या मृत्यूला तपासात अस्वच्छता हे प्राथमिक कारण देण्यात आलं आहे. गोशाळा 20 एकरांमध्ये पसरलेली असून, ही गोशाळा ट्रस्टच्या माध्यमातून चालवली जाते.गेल्या काही दिवसांपासून गोशाळेतील मोटारमधून अशुद्ध पाणी येत होतं. सर्व मृत गायीचं शवविच्छेदनही केलं जाणार आहे. तपासाचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :cowगाय