शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

धक्कादायक! केंद्राने पैसे दिले, पण खर्च नाही केले; महाराष्ट्रासह १४ राज्यांत उदासीनता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:17 IST

Money: महाराष्ट्रासह अनेक राज्य भांडवली खर्चाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने पैसा पाठवूनही राज्यांनी ताे खर्च केलेला नाही. बॅंका ऑफ बडाेदाच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह अनेक राज्य भांडवली खर्चाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. केंद्र सरकारने पैसा पाठवूनही राज्यांनी ताे खर्च केलेला नाही. बॅंका ऑफ बडाेदाच्या एका अहवालातून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांना २०२२-२३ या आर्थिक वर्षात ७.४९ लाख काेटी रुपयांचे वाटप करण्यात आले. मात्र, केवळ ५.७१ लाख काेटी रुपयेच खर्च झाले. या राज्यांनी ७६.२ टक्केच निधी खर्च केला आहे. महत्त्वाचे म्हणजे, १४ राज्यांनी ७५ टक्क्यांपेक्षाही कमी निधी खर्च केलेला आहे.

महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशला २.१९ लाख काेटी रुपये देण्यात आले हाेते. २५ राज्यांना दिलेल्या निधीपैकी २९.२ टक्के रक्कम या दाेन राज्यांना दिली हाेती.  नागालॅंड, हरयाणा ५०%पेक्षा कमी मध्य प्रदेश     ९८% , झारखंड     ९८%, महाराष्ट्र     ७२.४%, युपी      ६९% केरळ     ६९.४%, आंध्र प्रदेश     २३%. 

केंद्राला १००% गुणकेंद्र सरकारने भांडवली खर्च तसेच राज्यांना केलेल्या कर्जवाटपाचे लक्ष्य पूर्ण केले, असे अहवालात म्हटले आहे. ११ राज्यांनी ८०%पेक्षा जास्त खर्च केला आहे.

४ राज्यांचे लक्ष्य पूर्ण कर्नाटक, सिक्कीम, अरूणाचल प्रदेश आणि बिहार या राज्यांनीच १०० टक्के निधी खर्च केला आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र