शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

Shimla Water Crisis : पर्यटकांनी शिमल्यात येऊ नये, स्थानिकांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 17:50 IST

हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.

शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यात पाण्याचे संकट ओढावले आहे. पाण्याचा तुटवटा असल्यामुळे येथील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या घराला घेराव घातला आहे. तसेच, काही जण शहरातील रस्त्यांवर आंदोलन करत आहेत.येथील स्थानिक नागरिक पर्यटकांना न येण्याची विनंती करत आहेत. पर्यटकांनी शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी जावे, कारण याठिकाणी पाण्याचा फारच तुटवडा आहे. अशाप्रकारच्या पोस्ट नागरिक सोशल मीडियावर करत आहेत.

एका व्यक्तीने पर्यटकांना आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, शिमल्यात आम्हाला पाणी नाही. त्यामुळे कृपया शिमल्यात न येता दुसऱ्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळाला भेट द्यावी. याचबरोबर, सरकारने नियमावली जारी करुन शिमल्यामध्ये न येण्यास सांगायला पाहिजे. येथील स्थानिकांना पाणी मिळत नाही, अशा परिस्थितीत येथे येऊन पर्यटकांनी आणखी अडचणी वाढवू नये, असे एकाने म्हटले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशWaterपाणी