शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

हृदयद्रावक! अंगावर काटा आणणारे दृश्य! रक्षाबंधनच्या दिवशी एकाच कुटुंबातील ७ जणांवर काळाचा घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 16:22 IST

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला.

Bihar Rohtas Accident : बिहारच्या रोहतास जिल्ह्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत सात जणांना जीव गमवावा लागला. सकाळी झालेल्या या रस्ते अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. स्कॉर्पिओमधून प्रवास करणारे प्रवाशी कैमूर जिल्ह्यातील कुडारी गावचे रहिवासी होते. त्याचवेळी या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत. आपल्या मूळ गावी परतत असताना प्रवाशांवर काळाने घाला घातला.

दरम्यान, स्कॉर्पिओमध्ये एकूण १२ जण होते. चालकाला झोप लागल्याने स्कॉर्पिओ मागून महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला धडकली, असे सांगण्यात येत आहे. स्थानिक शिवसागर पोलिसांनी या सात जणांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश असून दोन मुले देखील दगावली आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील सदस्यांवर काळाचा घालाबिहारला हादरवरणारी ही घटना शिवसागर येथील पाखनारीजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडली असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर स्कॉर्पिओ गाडीचा चाकाचुरा झाला. अपघातानंतर एकच खळबळ माजली. सर्व मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो बोधगया येथे फिरायला गेले होते. तिथून १२ जण गावी परतत असताना हा अपघात झाला. मृत प्रवाशी एकाच कुटुंबातील आहेत. पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :BiharबिहारAccidentअपघातDeathमृत्यू