शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

देशाची सुरक्षा, युवकांचे भवितव्य धोक्यात : राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 14:46 IST

पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयोगशाळेतील अग्निपथच्या नव्या प्रयोगामुळे देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी केंद्रावर केली. दरवर्षी ६० हजार सैनिक निवृत्त होतात. त्यापैकी केवळ ३ हजार जणांना सरकारी नोकरी मिळते. अशा स्थितीत चार वर्षांच्या करारानंतर निवृत्त होणाऱ्या हजारो अग्निविरांचे भवितव्य काय असेल, असा परखड सवाल ट्वीटद्वारे केला आहे. पंतप्रधानांच्या प्रयोगशाळेतील या नव्या प्रयोगाने देशाची सुरक्षा आणि युवकांचे भवितव्य या दोन्ही गोष्टी धोक्यात आल्या आहेत.

 असेही ते म्हणाले.  साडेसतरा ते एकवीस वर्षे वयोगटातील तरुणांची कंत्राटी तत्त्वावर केवळ चार वर्षांसाठी लष्करी सेवेत भरती आणि नंतर त्यातील केवळ २५ टक्के तरुणांना पुढील १५ वर्षांसाठी सेवेत सातत्य देण्याची अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर देशभर हिंसक निदर्शने झाली होती. संतप्त तरुणांनी ठिकठिकाणी रेल्वे पेटवल्या होत्या. नंतर २०२२साठी या योजनेची कमाल वयोमर्यादा २३पर्यंत वाढवण्यात आली.  (वृत्तसंस्था)

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस