शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

तेलंगणात घोटाळेच घोटाळे; सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:24 IST

गृहमंत्री शाह : सत्ता आल्यास सगळे बाहेर काढणार

लोकमत न्यूज नेटवर्कहैदराबाद : तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीच्या कार्यकाळात अनेक घोटाळे झाले. त्यात प्रामुख्याने कालेश्वरम प्रकल्प, दारू घोटाळा व मियापूर येथील जमीन गैरव्यवहाराचा समावेश आहे. तेलंगणात भाजप सत्तेत आल्यास सर्व घोटाळे बाहेर काढून त्याची चौकशी केली जाईल आणि भ्रष्ट लोकांना तुरुंगात टाकले जाईल, असे गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 

जनगाव येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह यांनी भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) राजवटीतील विविध कथित घोटाळ्यांचा उल्लेख केला. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. सत्तेत आल्यास कलेश्वरम व धरणीसह विकासाच्या नावाखाली सुरू करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या चौकशीसाठी आयोग नेमला जाईल, असेही शाह यांनी म्हटले.

अन्न प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार : केसीआरतेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात साळीचे उत्पादन करण्यात यश आले आहे, जर बीआरएस पुन्हा सत्तेत परत आला, तर सर्वत्र अन्नप्रक्रिया उद्योग उभारले जातील. स्थानिक तरुणांसाठी ते रोजगाराचे साधन बनतील, असे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी सोमवारी सांगितले.मानकोंडूर येथील निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना केसीआर बोलत होते. वाहनांची ‘फिटनेस प्रमाणपत्र’ प्रणाली रद्द करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऑटोरिक्षा चालकांना दरवर्षी हे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.काँग्रेसवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले की, हा तोच पक्ष होता, ज्याने तेलंगणाचे आंध्र प्रदेशात (१९५०च्या दशकात) लोकांच्या इच्छेविरुद्ध विलीनीकरण केले होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकTelanganaतेलंगणाAmit Shahअमित शाह