शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

चीनचे नाव घेऊन सांगतो, घाबरत नाही; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 08:20 IST

जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते.

नवी दिल्ली : चीनचे नाव घेऊन सांगतो, आम्ही घाबरत नाही. जर घाबरत असतो तर सीमेवर सैन्य तैनात केले नसते. हे सैन्य राहुल गांधींनी नव्हे तर नरेंद्र मोदींनी तैनात केले आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. काँग्रेसने पाहावे की १९६२ मध्ये काय झाले होते. लडाखमधील पँगाँगजवळील परिसर १९६२ पासून चीनने जबरदस्तीने बळकावला असल्याचेही त्यांनी म्हटले.

एका मुलाखतीत जयशंकर म्हणाले की, तुम्ही विचार करा. अचानक इतके अहवाल का येत आहेत, हे सर्व आधी का होत नव्हते. जर तुम्ही माहितीपट पाहत असाल तर १९८४ मध्ये दिल्लीत बरेच काही घडले होते. त्या घटनेवरचा माहितीपट का बघायला मिळाला नाही. सर्व काही षडयंत्र रचू्न केले जात आहे. बीबीसी डॉक्युमेंटरी आणि जॉर्ज सोरोस यांच्या विधानाची वेळ योगायोग नाही. याचा सरळ अर्थ असा की, भारतात निवडणुकीचा हंगाम सुरू झाला नसला तरीही लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये निवडणूक हंगाम आला आहे.

‘पाकिस्तानात जे काही चाललेय, त्याला भारत जबाबदार नाही’पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिघडली आहे, त्याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, पाकिस्तानचे भवितव्य त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडीनुसार ठरवले जाईल. अशा परिस्थितीत कोणीही अपघाताने पोहोचत नाही. त्यांच्यावर अशी वेळ का आली हे समजून घेणे त्यांचे काम आहे. सध्या पाकिस्तानमध्ये काय चालले आहे, त्याचा भारताशी काहीही संबंध नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत