शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
5
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
6
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
7
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
8
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
9
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
10
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
11
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
12
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
13
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
14
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
15
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
16
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
17
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
18
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
19
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
20
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना

"देश वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करायला हवे"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2019 06:41 IST

सोनिया गांधी । काँग्रेसचे विराट मेळाव्याद्वारे राजधानीत शक्तिप्रदर्शन

नवी दिल्ली : अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी या परिस्थितीमुळे देशातील वातावरण ‘अंधेर नगरी चौपट राजा’प्रमाणे झाले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी लोकांनी घराबाहेर येऊ न आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात केले. काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आले होते.

‘तरुणांच्या नोकºयाही जात आहेत. शेतकºयाचे जगणे कठीण झाले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. देशाचा खजिना रिकामा आहे, तरीही मोदी-शहा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे सांगतात. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? मजबूत अर्थव्यवस्था कुठे आहे? काळा पैसा कुठे गेला? या सर्वांची चौकशी व्हायला हवी.यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशबघेल यांच्यासह सर्व नेते उपस्थित  होते. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. उपस्थितांनी राहुल गांधी यांचा जल्लोष केला. ती गर्दी, घोषणा पाहून त्यांनी मुकुल वासनिक यांना पुढे बोलावून त्यांचे कौतुक केले.भारताच्या शत्रूंनी नव्हे, तर पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले आहेत. त्यांनी पंधरा ते वीस मोठ्या उद्योगपतींचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले. जनतेच्या खिशाला कात्री लावायची आणि दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे, असे मोदींचे धोरण आहे. - राहुल गांधीमोदी यांनी २०२४पर्यंत भारतात ‘५ ट्रिलीयन’ अर्थव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल आणि दोन कोटी नव्या नोकºया देऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली, पण कुठलेही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. - डॉ. मनमोहन सिंगसध्याच्या परिस्थितीत लढा न देणाºया लोकांना भविष्यात भ्याड ठरविले जाईल. राज्यघटना धोक्यात असताना आपल्याला आवाज उठवावाच लागेल. देशावर प्रेम असेल, तर आवाज बुलंद करा. आज शांत बसलो, तर उद्या राज्यघटनेचे अस्तित्व नष्ट झालेले दिसेल. देशाचे विभाजन सुरू होईल आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पापासाठी आपण जबाबदार ठरू.- प्रियांका गांधी

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेस