शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

यंदा मान्सून समाधानकारक, महाराष्ट्रातही चांगला बरसणार पाऊस; ९८ टक्के पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2021 06:47 IST

Monsoon : हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहील.

नवी दिल्ली : काेराेनाच्या वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढविली असतानाच एक दिलासादायक बातमी आहे. यंदा देशात समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यापूर्वी स्कायमेटनेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला हाेता, तर महाराष्ट्रातही बहुतांश ठिकाणी सरासरीएवढा किंवा त्यापेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.हवामान खात्याने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. त्यानुसार पॅसिफिक महासागर व हिंद महासागर यामध्ये होणाऱ्या अनुकूल बदलांमुळे भारतात मान्सून समाधानकारक राहील. देशात गेल्या दाेन वर्षांपासून मान्सून सरासरीएवढा बरसला आहे.  यंदा ‘अल निनाे’चा प्रभाव कमी राहील. ‘आयएमडी’च्या माहितीनुसार सध्या ‘अल निनाे’ची स्थिती न्यूट्रल आहे. त्यामुळे भारतात मान्सूनवर त्याचा विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भारतात सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे. 

टॅग्स :RainपाऊसIndiaभारत