शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
2
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
3
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
4
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
5
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
6
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
7
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
8
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
9
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
10
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
11
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
12
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
13
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
14
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
15
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
16
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
17
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
18
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
19
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
20
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा

"ICU मध्ये सपा-काँग्रेस, जनता ऑक्सिजन द्यायला तयार नाही..."; भाजपाचा जोरदार पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 15:48 IST

राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे.

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी राहुल आणि अखिलेश यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. यावर आता उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी पलटवार केला आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या पक्षांनी 2017 ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली होती, त्यावेळी त्यांची स्थिती चांगली होती, पण आज दोन्ही पक्ष आयसीयूमध्ये आहेत.

केशव केशव प्रसाद मौर्य पुढे म्हणाले की, जनता सपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना ऑक्सिजन द्यायला तयार नाही. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीतील त्यांची विधानं निराधार आहेत. पीएम मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे सर्वांनीच स्पष्ट केले आहे. यावेळी केशव मौर्य यांनीही लोकांनी पीएम मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने गुरुवारी गाझियाबादमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेतली. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला. राहुल यांनी 15-20 दिवसांपूर्वी मी विचार करत होतो की भाजपा 180 जागा जिंकेल, परंतु आता मला वाटते की त्यांना 150 जागा मिळतील. आम्हाला प्रत्येक राज्यातून रिपोर्ट मिळत आहेत की इंडिया ब्लॉक मजबूत होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये आमची आघाडी खूप मजबूत आहे आणि आम्ही चांगली कामगिरी करू असं म्हटलं आहे. 

अखिलेश यादव म्हणाले की, यूपीचे लोक आमचं चांगलं स्वागत करतात. यावेळी पाठवणीही अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. इंडिया आघाडी ही नवी आशा आहे. आपल्या जाहीरनाम्यात गरिबी हटवण्याचे व्हिजन सांगितले आहे. इंडिया आघाडी MSP ची गॅरंटी देण्याचं आश्वासन देत आहेत. पण ज्या दिवशी केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवेल, त्याच दिवशी गरिबी कमी होण्यास सुरुवात होईल. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा