शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

१२ वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, ३ मुलांची आई पुन्हा पडली प्रेमात; नवऱ्याने लावून दिलं बॉयफ्रेंडशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 15:20 IST

१२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे.

बिहारच्या सहरसा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षांपूर्वी एका महिलेने प्रेमविवाह केला होता. मात्र आता १२ वर्षांनंतर ती महिला पुन्हा दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडली आहे. हा प्रकार महिलेच्या पतीला समजल्यानंतर त्याने पत्नीचं तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सहरसा येथील बैजनाथपूर गावचं आहे. रहुआ तुलसीयाही गावातील तरुणीवर १२ वर्षांपूर्वी एका तरुणाचं प्रेम होतं. दोघांनाही लग्न करायचं होतं, पण त्यांच्या घरचे तयार नव्हते. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता या दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर दोघांना तीन मुलं झाली. त्यांचं आयुष्य सुरळीत चालू होतं.

याचदरम्यान गावात राहणाऱ्या तरुणावर महिलेचा जीव जडला. आंतरजातीय विवाहानंतर या तरुणाने महिलेला सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली होती. येथून या तरुणाची महिलेशी जवळीक वाढली आणि हळूहळू प्रेमप्रकरण सुरू झालं. १६ डिसेंबरच्या रात्री तरुण महिलेच्या घरी पोहोचला, त्यादरम्यान महिलेचा पती अचानक घरात आला आणि त्याने पत्नीला बॉयफ्रेंडसह रंगेहात पकडलं.

महिलेने आपलं प्रेमप्रकरण सर्वांसमोर कबूल केलं आणि बॉयफ्रेंडसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर महिलेच्या पतीने महिलेचे तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न लावून दिलं. दुसऱ्यांदा प्रेमविवाह केल्यानंतर महिलेने तिची तीन मुलांना आपल्यासोबत ठेवण्याची इच्छा व्यक्त केली, तर तिच्या पहिल्या पतीलाही मुलांना सोबत ठेवायचं होतं. 

पहिला नवरा आता मुलांसोबत आहे. ही महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहू लागली आहे. गावकऱ्यांसमोर झालेल्या या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या प्रकरणी महिलेच्या पहिल्या पतीने सांगितले की, तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो, मात्र तिचा आनंद आता दुसऱ्या व्यक्तीसोबत आहे. 

टॅग्स :Biharबिहारmarriageलग्न