शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

S Jaishankar Rahul Gandhi: 'LAC वर PM मोदींनी सैन्य पाठवले, काँग्रेसने नाही', राहुल गांधींच्या वक्तव्यावर जयशंकर यांचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 17:35 IST

India-China Boarder Dispute: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला.

S Jaishankar On Rahul Gandhi: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) राहुल गांधींच्या चीनवर केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला. भारत-चीन तणावाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. जयशंकर यांनी एएनआय या दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ते(राहुल गांधी) भारत सरकार घाबरले आहे, असा चुकीचा समज पसरवत आहेत. भारतीय सैन्याला LAC वर कोणी पाठवले? राहुल गांधींनी नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवले, अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, मला वाटते की ते जाणीवपूर्वक परिस्थितीचे चुकीचे वर्णन करत आहेत. सीमेवरील पायाभूत सुविधांबाबत हे सरकार गंभीर आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर चीनबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. सरकार चीनचे नाव घ्यायला घाबरते, असे राहुलचे म्हणणे आहे. यावर एस जयशंकर यांनी जाहिररित्या चीनचे नाव घेऊन त्यांना उत्तर दिले.

ते पुढे म्हणतात, मी सर्वाधिक काळ चीनचा राजदूत होतो आणि सीमाप्रश्न हाताळत होतो. मी असे म्हणणार नाही की मला सर्वात जास्त ज्ञान आहे, परंतु मी असे म्हणेन की मला या (चीन) विषयावर बरेच काही माहित आहे. जर त्यांना (राहुल गांधी) चीनबद्दल माहिती असेल तर मी त्यांच्याकडून शिकण्यास तयार आहे. जी विचारधारा आणि राजकीय पक्ष भारताबाहेर आहेत, तत्सम विचारधारा आणि पक्ष भारतातही आहेत आणि दोघेही एकत्र काम करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले होते राहुल गांधी?अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि चिनी लष्करामध्ये झालेल्या चकमकीबाबत राहुल गांधी यांनी अलीकडेच चीन युद्धाच्या तयारीत असल्याचे म्हटले होते. मोदी सरकार याबाबत गंभीर नाही. त्यामुळे सरकार आमच्या प्रश्नांची उत्तरेही देत ​​नाही. केंद्र सरकार चर्चेपासून पळ काढत असल्याचा दावा त्यांनी केला होता.

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसIndian Armyभारतीय जवान