शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

बापूंच्या चुकीमुळे झाली देशाची फाळणी, नेहरू-जिनांना ADC बनवून चूक केली - RSS नेते इंद्रेश कुमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2022 20:28 IST

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत.

राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे (RSS) नेते इंद्रेश कुमार यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. 75 वर्षांपूर्वी भारताला फाळणीच्या रूपात स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी इंग्रजांसोबत चर्चा करण्यासाठी बापूंनी जवाहरलाल नेहरू आणि मोहम्मद अली जिना यांची आपले एडीसी म्हणून निवड केली नसती, तर भारताचे तुकडे झाले नसते. एवढेच नाही, तर त्यावेळी बापूंनी सरदार पटेल, सुभाष चंद्र बोस अथवा महर्षी अरविंद यांची एडीसी म्हणून निवड केली असती, तर भारताची फाळणी झाली नसती. बापूंच्या एका छोट्याशा चुकीने देशाची फाळणी केली, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ते राजस्थानातील जयपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते. 

इंद्रेश कुमारांनी अशा प्रकारचे भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही अशा प्रकारची वक्यव्य केली आहेत. नुकतेच संघाच्या मुख्यालयावर तिरंगा ध्वज न फडकावण्यासंदर्भात काँग्रेसने संघावर निशाणा साधला होता. यावर इंद्रेश कुमार यांनी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधींसह इतर काही नेत्यांवर निशाणा साधला होता. आरएसएसला शिव्या देणे, ही लोक फॅशन समजतात, त्यांनी या फॅशनपासून मुक्त व्यायला हवे. हीच इश्वराकडे प्रार्थना, असे इंद्रेश कुमार यांनी म्हटले होते.

राष्ट्रपतींचा अपमान करण्यात आला - काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लोकसभेत ‘राष्ट्रपत्नी’ म्हणून संबोधित केले होते. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. यावरूनही इंद्रेश कुमार यांनी निशाना साधला आहे. ते म्हणाले, काही लोकांनी भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केला. त्यांना राष्ट्रपतींचा अपमान करतानाही काही वाटत नाही. अशा प्रकारचे हे लोक आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMahatma Gandhiमहात्मा गांधीJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरू