शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
2
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
3
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
4
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
5
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
6
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
7
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
8
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
9
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
10
जम्मूत मोठी घडामोड! दहशतवाद्यांनी लपवलेला सॅटेलाईट डिव्हाइस सापडला, सीमापार सुरु होता संपर्क
11
'खूप उशीर होण्यापूर्वी...' व्हेनेझुएलावरील कारवाईनंतर ट्रम्प यांची आता 'या' देशाला थेट धमकी
12
IND vs NZ यांच्यातील सामन्यादरम्यान 'रो-को'चा खास सन्मान! चक्क कपाटातून बाहेर आली विराट-रोहित जोडी (VIDEO)
13
इराणने अमेरिका-इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली, सरकारविरोधी निदर्शने तीव्र, २०३ जणांचा मृत्यू
14
‘हैदराबादचा दाढीवाला आणि ठाण्याचा दाढीवाला एकाच नाण्याचा दोन बाजू’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
15
मुख्यमंत्र्यांच्या रॅली दरम्यान भोसरीत इमारतीवर आग; स्वागतासाठी लावलेल्या फटाक्यांमुळे लागली आग
16
Nashik Municipal Corporation Election 2026 : "दोन्ही भावांमध्ये राम उरला नाही, जो राम का नहीं वो किसी काम के नहीं"; देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर साधला निशाणा
17
BMC Election 2026 : जय जवान पथकातील गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दिली होती सलामी
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहितनं रचला नवा इतिहास; असा पराक्रम करणारा क्रिकेट जगतातील तो पहिलाच
19
स्वत: दोन बायका केल्या, पण आपलं लग्न लावून देत नाहीत, संतापलेल्या मुलाने वडिलांची केली हत्या
20
"मला अजित पवारांवर कालही विश्वास होता आणि आजही आहे" सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
Daily Top 2Weekly Top 5

“हिंदू समाजाने एकत्र राहणे गरजेचे, २० वर्षांत भारत देश विश्वगुरू बनून जगाला...”: मोहन भागवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 16:38 IST

RSS Chief Mohan Bhagwat News: ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, असुरी शक्तींचे तुकडे झाले. आपल्याला जागे होण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

RSS Chief Mohan Bhagwat News: पुढील २० ते ३० वर्षांत भारत विश्वगुरू बनेल आणि जगाला मार्गदर्शन करेल. भारताची ही सध्याची गरज आहे की, भारतातील हिंदू समाजाने एक झालं पाहिजे आणि सगळे भेद, मतभेद विसरले पाहिजे. हिंदू समाजाचा, राजांचा पराभव तेव्हाच झाला आहे जेव्हा समाज विभागला गेला किंवा त्यात फूट पडली. हिंदू म्हणून एक व्हा, कुठलाही भेदभाव बाळगू नको. तुम्हाला मैत्री करायची आहे, हे लक्षात ठेवा, आपल्याच माणसांना वैरी समजू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. 

वृंदावनमध्ये सनातन संस्कृती महोत्सव कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आपल्या देशातील संतांची शिकवण आठवा. सगळ्यांनीच आपल्याला भेदाभेद दूर ठेवण्याचा संदेश दिला आहे. सगळ्या हिंदूंनी जातीभेद, मतभेद विसरून एक झाले पाहिजे. आपल्या सगळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा भेदाभेद नको. हिंदू समाजातले अंतर्गत वाद हेच आपल्या समुदायाचं नुकसान करत आले आहेत, पराभूत करत आले आहेत. आपण जितके फिरू, समाजात वावरू तेवढे आपल्याला समाजाबाबत समजेल, असे मोहन भागवत यांनी नमूद केले.

हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे

हिंदू समाज हा एक आहे. पण जग आपल्याला जाती, भाषा, धर्म, पंथ, संप्रदाय म्हणून पाहते. जगाचा हा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. जगात जेवढे हिंदू आहेत, त्यांनी हिंदू समाजातील व्यक्तींशी मैत्री केली पाहिजे. सौहार्द बाळगला पाहिजे. एकमेकांच्या घरी जाणे, जेवण करणे, एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे या गोष्टी हिंदू समाजातील सगळ्या व्यक्तींनी केल्या पाहिजे. हिंदू समजाने एकत्र आले पाहिजे ही गरज आहे. एखादी परिस्थिती तोपर्यंतच असते, जेव्हा आपण तिला घाबरतो किंवा त्यापासून मागे हटतो. आपण ठामपणे एकत्र उभे राहिलो, तर जगात अशी कोणतीही शक्ती नाही, जी आपल्यासमोर उभी राहू शकेल. अशी कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती नाही जी आपण जिंकू शकत नाही. आपल्याला फक्त जागे होण्याची आणि दोन पावले पुढे जाण्याची गरज आहे, असे मोहन भागवत म्हणाले. 

दरम्यान, हिंदू समाज आणि सनातन समाज एकत्र येतील, तसे आसुरी शक्ती नुकसान करू शकणार नाहीत. पराभव हा विभाजनामुळे झाला. आपण हे आधी पाहिले आहे की, ते आपले काहीच बिघडवू शकत नाहीत. आपण तयारीत नव्हतो म्हणून ते डोक्यावर नाचत होते. त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. ते पोखरले गेले आहेत. त्यांना जगभरातून पराभूत व्हावे लागत आहे. भविष्यात ते स्वतःहून कोसळतील. आपण एकत्र येताच ते विखुरले जातील. गेल्या ५० वर्षांचा आढावा घेतल्यास असे दिसले की, सनातन आणि हिंदू धर्म एकत्र येताच, त्यांचे तुकडे झाले, असेही त्यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Hindu society must unite; India will guide world: Mohan Bhagwat.

Web Summary : Mohan Bhagwat urges Hindu society to unite, forsaking divisions. He envisions India as a global leader within 20-30 years, emphasizing unity to prevent past defeats rooted in societal fragmentation. He advocates for harmony and mutual support among Hindus.
टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवत