शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

Road Accident in India: धक्कादायक! 2021 मध्ये 4 लाख 12 हजार+ अपघात; तब्बल 1 लाख 54 हजार+ लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 20:54 IST

Road Accident in India: सीट बेल्ट न लावल्यामुळे 16,397 आणि हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोकांचा मृत्यू.

Road Accident in India: रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या एका रिपोर्टनुसार, 2021 मध्ये 16,397 लोकांनी सीट बेल्ट न लावल्यामुळे रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे. त्यापैकी 8,438 चालक आणि उर्वरित 7,959 प्रवासी होते. 'Road Accidents in India - 2021' नावाच्या या रिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 46,593 लोक रस्ते अपघातात मरण पावले, त्यापैकी 32,877 चालक आणि 13,716 प्रवासी होते. 2021 मध्ये एकूण 4,12,432 रस्ते अपघात झाले, ज्यामध्ये 1,53,972 लोकांचा मृत्यू झाला तर 3,84,448 लोक जखमी झाले.

स्वतःच्या सुरक्षेत हलगर्जीपणारिपोर्टनुसार, 2021 मध्ये हेल्मेट न घातल्यामुळे 93,763 लोक जखमी झाले तर सीट बेल्ट न लावल्यामुळे 39,231 लोक जखमी झाले. हेल्मेट आणि सीट बेल्ट यांसारखी सुरक्षा उपकरणे रस्ते अपघातात प्राणघातक आणि गंभीर इजा टाळतात. म्हणूनच सध्याच्या वाहतुकीच्या नियमांनुसार कारमध्ये सीट बेल्ट आणि दुचाकीस्वारांना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. कोणी या नियमांचे उल्लंघन करताना आढळून आले, तर त्याचे चालान पोलिसांकडून कापले जाते. 

या राज्यात सर्वाधिक अपघातराष्ट्रीय स्तरावर रस्ते अपघात मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. एकूण मृत्यू प्रकरणांपैकी 15.2 टक्के प्रकरणे फक्त उत्तर प्रदेशात नोंदली गेली आहेत. 2020 मध्येही रस्ते अपघातातील मृत्यूच्या बाबतीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर होता. रिपोर्टनुसार, 2021 मध्ये उत्तर प्रदेशानंतर तामिळनाडू (9.4 टक्के), महाराष्ट्र (7.3 टक्के) आणि राजस्थान (6.8 टक्के) आहे.

या कारणामुळे अपघातरिपोर्टनुसार, राष्ट्रीय महामार्गांवरील एकूण अपघातांपैकी सुमारे 8.2 टक्के अपघात मद्यपान करून वाहन चालवणे, चुकीच्या दिशेने गाडी चालवणे, लाल दिवा ओलांडणे आणि मोबाईल फोन वापरणे यामुळे झाले आहेत. म्हणूनच, या सर्व चुका टाळा आणि सुरक्षित प्रवास करा असे वारंवार सांगितले जाते. तरीदेखील अनेकजण नियम मोडताना आढळतात.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू