शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

प्रदेशाध्यक्षांकडून मागविला अहवाल; काँग्रेस जाणून घेणार पराभवाची कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2019 04:00 IST

प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे

शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाचा अभ्यास पक्षाने सुरू केला आहे. उच्चपदस्थ सूत्रांनुसार पक्षाने सगळ्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात पराभवाच्या कारणांचा सविस्तर अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.‘लोकमत’ कडे हे पत्र असून त्यात म्हटले आहे की, प्रत्येक लोकसभा मतदार संघात प्रत्येक बूथवर झालेल्या मतदानाचे संपूर्ण तपशील तयार करून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला किती मते मिळाली आणि जर तो मागे पडला असेल तर त्याची कारणे कोणती हे कळवावे. सूत्रांचा दावा आहे की पक्षाचे नेतृत्व लोकसभा निवडणुकीत अंतर्गत कलहामुळे पक्षाचे किती नुकसान झाले आणि कलह दूर करण्यासाठी काय उपाय करावेत हे पडताळून बघत आहे. परंतु, ही सर्व उपाययोजना सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णविराम मिळाल्यानंतरच पूर्ण होईल.

११ जूननंतर कार्यकारिणी समितीची बैठकराज्यांच्या प्रदेश अध्यक्षांना पाठवलेल्या या पत्रात ११ जूनपर्यंत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. ११ जूननंतर पक्षाच्या कार्यकारिणी समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. तीत प्रत्येक राज्याच्या प्रभारी महासचिवाकडून प्रदेश अध्यक्षांकडून मिळालेल्या अहवालावर टिप्पणी मागितली जाईल. त्यातून हे समजून घेता येईल की, पक्षाचा लोकसभा निवडणुकीत एवढा दारूण पराभव का झाला.

टॅग्स :congressकाँग्रेस