शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:24 IST

देशातील बेरोजगारीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण

नवी दिल्ली - देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या 20 वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण 2015 मध्ये 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून 16 टक्के तरुणाई जॉबलेस आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) च्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 20 वर्षांच्या कालवधीत सर्वात अधिक आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार देशातील 82 टक्के महिलांना आणि 92 टक्के पुरुषांना 10 हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक वेतन मिळत आहे. 

देशातील बेरोगजगारीचे खरे कारण हे कमी पगार आणि अंडरएम्पॉयलमेंट (कॉन्टॅक्ट किंवा कमी रोजगार) आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. तर, नवीन आर्थिक धोरणांनुसार बेरोजगारीची मोठी समस्या उद्भवू शकते, असा धोकाही या अहवालातून समोर आला आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण जवळपास 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. या अहवालासाठी दिग्गज पत्रकार, संशोधक, पॉलिसीमेकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यासाठी 2015-16 या वर्षातील एंप्लॉयमेंट आणि अनएंप्लॉयमेंट सर्व्हे (EUS), नॅशनल सॅम्पल सर्व्हे यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीAzim Premjiअझिम प्रेमजीjobनोकरी