शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अहवाल! देशात गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी, तरुणांच्या हाताला काम मिळेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 12:24 IST

देशातील बेरोजगारीमध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण

नवी दिल्ली - देशात सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या बनताना दिसत आहे. नुकत्याच आलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालातून ही बाब आणखी नव्याने पुढे आली आहे. गेल्या 20 वर्षांच्या कालावधींचा अभ्यास केल्यास, सध्या बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. अझीम प्रेमजी विद्यापीठाद्वारे हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

देशात वाढत्या लोकसंख्येसोबतच बेरोजगारीमध्येही मोठी वाढ होत असल्याचे समोर आला आहे. यापूर्वी जवळपास 2.3 टक्क्यांवर सातत्य राखून असलेले बरोजगारीचे प्रमाण 2015 मध्ये 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामध्ये बेरोजगार तरुणांची संख्या सर्वाधिक असून 16 टक्के तरुणाई जॉबलेस आहे. स्टेट ऑफ वर्किंग इंडिया (SWI) च्या अहवालानुसार, 2018 मध्ये देशातील बेरोजगारीचे प्रमाण गेल्या 20 वर्षांच्या कालवधीत सर्वात अधिक आहे. विशेष म्हणजे या अहवालानुसार देशातील 82 टक्के महिलांना आणि 92 टक्के पुरुषांना 10 हजार रुपयांपेक्षाही कमी मासिक वेतन मिळत आहे. 

देशातील बेरोगजगारीचे खरे कारण हे कमी पगार आणि अंडरएम्पॉयलमेंट (कॉन्टॅक्ट किंवा कमी रोजगार) आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण वाढीस लागले आहे. तर, नवीन आर्थिक धोरणांनुसार बेरोजगारीची मोठी समस्या उद्भवू शकते, असा धोकाही या अहवालातून समोर आला आहे. सध्या बेरोजगारीचे प्रमाण जवळपास 5 टक्क्यांवर पोहोचले आहे. या अहवालासाठी दिग्गज पत्रकार, संशोधक, पॉलिसीमेकर आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी योगदान दिले आहे. त्यासाठी 2015-16 या वर्षातील एंप्लॉयमेंट आणि अनएंप्लॉयमेंट सर्व्हे (EUS), नॅशनल सॅम्पल सर्व्हे यांच्याकडून माहिती घेण्यात आली आहे.

टॅग्स :Employeeकर्मचारीAzim Premjiअझिम प्रेमजीjobनोकरी