शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मंदसोर गोळीबारातल्या मृतांचा कुटुंबीयांना राहुल गांधींच्या रॅलीला जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 12:52 IST

मंदसोरमध्ये राहुल गांधी पोहोचण्याआधीची प्रशासन सतर्क झालं आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता.

मध्य प्रदेश- मंदसोरमध्ये राहुल गांधी पोहोचण्याआधीची प्रशासन सतर्क झालं आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात अनेक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटण्यास गेले असता त्यांना भेटू दिले नव्हते. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अभिषेकच्या आई-वडिलांनी सांगितलं की, राहुल गांधी भेटू नका, अशी आम्हाला प्रशासनानं धमकी दिली आहे.अभिषेक याच्या मृत्यूनंतर सरकारनं त्याचा भाऊ संदीप पाटीदार याला नागपुरात नोकरी दिली होती. तुम्ही सरकारी नोकरीत आहात, जर तुमच्या आईवडिलांनी राहुल गांधींची भेट घेतली तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी धमकी एडीएम आर. के. वर्मा यांनी फोनवरून दिली आहे. यापूर्वी अभिषेकचे काका मधुसूदन पाटीदार याना मंदसोर प्रसासनानं राहुल यांच्या रॅलीमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. अभिषेकचे कोण कोण कुटुंबीय राहुल गांधी यांची भेट घेत आहेत, याची माहिती मी फोनवरून घेत असल्याची माहिती एडीएम आर. के. वर्मा यांनी दिली आहे.गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान 5 लोकांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यात 17 वर्षांच्या अभिषेकबरोबरच सत्यनारायण, घनश्याम, बबलू उर्फ पूनमचंद आणि कन्हैया लाल यांचाही मृत्यू झाला होता. गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही सरकारनं पूर्ण केलं नव्हतं. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार झालेल्या मंदसोरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी दुपारी विशेष विमानानं मध्य प्रदेशात दाखल होणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या