शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मंदसोर गोळीबारातल्या मृतांचा कुटुंबीयांना राहुल गांधींच्या रॅलीला जाण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 12:52 IST

मंदसोरमध्ये राहुल गांधी पोहोचण्याआधीची प्रशासन सतर्क झालं आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता.

मध्य प्रदेश- मंदसोरमध्ये राहुल गांधी पोहोचण्याआधीची प्रशासन सतर्क झालं आहे. गेल्या वर्षी शेतक-यांनी केलेल्या आंदोलनावर पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात अनेक शेतक-यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना राहुल गांधी भेटण्यास गेले असता त्यांना भेटू दिले नव्हते. गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या अभिषेकच्या आई-वडिलांनी सांगितलं की, राहुल गांधी भेटू नका, अशी आम्हाला प्रशासनानं धमकी दिली आहे.अभिषेक याच्या मृत्यूनंतर सरकारनं त्याचा भाऊ संदीप पाटीदार याला नागपुरात नोकरी दिली होती. तुम्ही सरकारी नोकरीत आहात, जर तुमच्या आईवडिलांनी राहुल गांधींची भेट घेतली तर तुमची नोकरी धोक्यात येऊ शकते, अशी धमकी एडीएम आर. के. वर्मा यांनी फोनवरून दिली आहे. यापूर्वी अभिषेकचे काका मधुसूदन पाटीदार याना मंदसोर प्रसासनानं राहुल यांच्या रॅलीमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. अभिषेकचे कोण कोण कुटुंबीय राहुल गांधी यांची भेट घेत आहेत, याची माहिती मी फोनवरून घेत असल्याची माहिती एडीएम आर. के. वर्मा यांनी दिली आहे.गेल्या वर्षी शेतकरी आंदोलनादरम्यान 5 लोकांचा गोळीबारात मृत्यू झाला होता. यात 17 वर्षांच्या अभिषेकबरोबरच सत्यनारायण, घनश्याम, बबलू उर्फ पूनमचंद आणि कन्हैया लाल यांचाही मृत्यू झाला होता. गोळीबारातील मृतांच्या कुटुंबीयांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासनही सरकारनं पूर्ण केलं नव्हतं. मध्य प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान गोळीबार झालेल्या मंदसोरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना संबोधित करणार आहेत. राहुल गांधी दुपारी विशेष विमानानं मध्य प्रदेशात दाखल होणार आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीFarmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या