शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

मतपत्रिका वापरण्याची मागणी फेटाळली; ईव्हीएमच्या दुरुपयोगाची शक्यता अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 1:33 AM

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांऐवजी (ईव्हीएम) मतपत्रिकांचा वापर करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती करणारी एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. एका संस्थेने ही याचिका केली होती. ईव्हीएमचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्भय व निष्पक्ष वातावरणात निवडणुका घेता येणार नाहीत, असे या याचिकेत म्हटले होते.

ते म्हणणे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाला पटले नाही. प्रत्येक यंत्रणेचा व यंत्रांचा चांगला व वाईट वापर होण्याची शक्यता असते. असा संशय प्रत्येक क्षेत्रात घेता येऊ शकेल, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतात ईव्हीएमचा वापर सर्वप्रथम झाला. त्याआधी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर करण्यात येत असे. मतपत्रिकांची पळवापळवी करून प्रतिस्पर्धी उमेदवाराला जेरीस आणण्याचे डावपेच रचले जात. प्रसंगी त्यात मोठ्या प्रमाणावर हिंसाचारही होत असे.गैरप्रकार आटोक्यातईव्हीएमचा वापर सुरू झाल्यापासून मतपत्रिकांमुळे होणारे गैरप्रकार आटोक्यात आले. मात्र पराभूत उमेदवार ईव्हीएमला दोष देऊ लागले. ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होतो, या यंत्रात हवे तसे बदल करवून सत्ताधारी पक्ष निवडणुकांत विजय मिळवितात, असे आरोप काही राजकीय पक्षांनी केले. ईव्हीएमचा वापर बंद करून पुन्हा मतपत्रिका आणाव्यात, या मागणीसाठी काहींनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. असाच विरोध आता व्हीव्हीपॅट यंत्रांनाही होत आहे.

टॅग्स :Courtन्यायालय