शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 16:48 IST

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली.

नांदेड - प्रसिद्ध अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मांतोडकर यांनी जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. कलम 370 वर प्रतिक्रिया देण्यास आता उशिर झाला आहे. ते हटवणं हे ऑफिशियल गोष्ट करणे बाकीचं होतं. कलम 370 हटविल्यामुळे काश्मीरमध्ये विकास होणार असेल, तेथील लोकांचं जीवनमान सुधारणार असेल तर उत्तमच आहे, असे उर्मिला यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासोबतच सरकारने ज्या पद्धतीने हे कलम हटवलं, त्याला विरोध दर्शवला आहे. यावेळी, काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेही त्यांच्यासमवेत उपस्थित होते.  

मोदी सरकारने संसदेतील चर्चासत्राच अचानकपणे कलम 370 हटविल्यानंतर देशभरात एकच चर्चा सुरू झाली. देशभरात अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं, तर काश्मीरमधील काही नागरिकांनी यास विरोध केला आहे. काँग्रेसनेही कलम 370 हटविण्याच्या विधेयकास आपला विरोध दर्शवला होता. हे कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त तैनात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरला भेट दिली. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव राहुल यांना श्रीनगर विमानतळावरुनच परत फिरावे लागले. त्यामुळे, अद्यापही काश्मीरमधील परिस्थिती काही प्रमाणात तणावग्रस्त असल्याचे दिसून येते. 

याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी कलम 370 बाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. प्रश्न केवळ 370 हटविण्याचा नसून ते ज्या प्रकारे हटविले गेले ते महत्त्वाचं आहे. ते अमानुष पद्धतीनं करण्यात आलं आहे. माझे सासू-सासरे दोघेही काश्मीरमध्ये राहतात. दोघांनाही डायबेटीस आहे, हायब्लड प्रेशर आहे. आजचा 22 वा दिवस आहे, माझं आणि माझ्या नवऱ्याचं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांना सध्या जी औषधं लागतात, इंजक्शन हवंय, तेही त्यांच्याकडे आहे की नाही, हे आम्हाला माहित नाही. 370 नेमकं काय आहे, त्याचे परिणाम काय होतात हेही लोकांना बऱ्याचदा माहित नसतं, असे म्हणत उर्मिला यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Urmila Matondkarउर्मिला मातोंडकरcongressकाँग्रेस