शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

RBI Governor Shaktikanta Das: 'इतर देशांच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत', RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 18:18 IST

RBI Governor Shaktikanta Das: 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्धाचा अनेक देशांवर वाईट परिणाम, पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला नाही.'

RBI Governor Shaktikanta Das Latest News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. 'सध्या जागतिक अर्थव्यवस्था गंभीर स्थितीत आहे, पण भारताची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत आहे,' असे वक्तव्य दास यांनी केले आहे. ते बँक ऑफ बडोदाच्या वार्षिक परिषदेत बोलत होते.

'भारतीय रुपया चांगल्या स्थितीत 'शक्तिकांत दास पुढे म्हणाले की, 'कोरोना महामारी आणि रशिया-युक्रेन युद्ध हे जागतिक मंदीचे मुख्य कारण आहे. या दोन घटकांचा नकारात्मक परिणाम जवळपास सर्वच देशांवर दिसून आला आहे. पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाही. जगभरात चलनाच्या किमतींवरुन गोंधळाचे वातावरण आहे. पण, तुम्ही अनेक विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांची तुलना केली, तर तुम्हाला भारतीय रुपया अजूनही चांगल्या स्थितीत दिसेल,' असेही ते म्हणाले.

'महागाईसाठी योग्य निर्णय घेतले जातील'दास पुढे म्हणतात की, 'युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्ध आणि महामारीमुळे जागतिक मॅक्रो-इकॉनॉमिक दृष्टीकोन अनिश्चित झाला आहे. देशांना उच्च महागाई, अन्नधान्याची कमतरता, मागणी आणि पुरवठेतील बिघडलेला ताळमेळ, यांचा सामना करावा लागत आहे. चलनवाढ नियंत्रणात आणण्यासाठी 2016 मध्ये स्वीकारलेल्या सध्याच्या धोरणाने चांगले परिणाम दिले आहेत. गेल्या वर्षांतील चलनवाढीची पातळी आरबीआयच्या लक्ष्याशी सुसंगत होती,' असेही दास म्हणाले.

टॅग्स :Shaktikanta Dasशक्तिकांत दासReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकInflationमहागाईEconomyअर्थव्यवस्था