शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरबीआय गव्हर्नर आज कोणती घोषणा करणार? थोड्याच वेळात लाईव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 08:43 IST

या आधी दोनवेळा पत्रकार परिषद घेत ईएमआय दिलासा, रिव्हर्स रेपो दरात कपात केली होती.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी भारतच्या घोषणेनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकूण २० लाख कोटींच्या पॅकेजची माहिती दिली होती. आज याच पॅकेजवरून आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांची आज सकाळी १० वाजता पत्रकार परिषद होणार आहे. 

दोन महिन्यांपूर्वी दास यांनी पत्रकार परिषद घेऊन नोकरदारांना दिलासा दिला होता. तीन महिने ईएमआयन देण्याची मुभा दिली होती. लॉकडाऊनमध्ये कोणाचा रोजगार बुडाला किंवा नोकरी गेली तर तो व्यक्ती घेतलेल्या कर्जाचा ईएमएय भरू शकत नव्हता. यामुळे अशा व्यक्तीला दंड आणि क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. यानंतर बँकांनीही या सूचनेचे पालन केले होते. 

याआधी आरबीआयचे एक संचालक आणि आरएसएसशी संबंधित सतीश काशीनाथ मराठे यांनी मोदी सरकारच्या पॅकेजवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सांगितले की, तीन महिन्यांचा मोरेटोरियम पुरेसा नाही. तसेच एनपीएमधील सूट ही या पॅकेजमध्ये असायला हवी होती. जेणेकरून भारत पुन्हा विकासाच्या रस्त्यावर आला असता.  

गेल्या १७ एप्रिलला कोरोना संकट आणि लॉकडाऊनमुळे आरबीआयने विविध योजनांची घोषणा केली होती. यावेळी रिव्हर्स रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करण्यात आली होती. आता हा रेपो रेट ४ टक्क्यांवरून ३.७५ टक्के झाला आहे. त्या आधी २७ मार्चला दास यांनी मुदतीच्या कर्जांवर ईएमआय न भरण्याची सूट दिली होती. याचा फायदा गरजुंना झाला होता. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सीमेवर घुसखोरी! चीनविरोधात आता भारताला अमेरिकेची साथ

CoronaVirus नवरी नटली, सुपारी फुटली! नववधू पॉझिटिव्ह आली; अख्खी वरात क्वारंटाईन झाली

सात सीटर Renault Triber AMT लाँच; जाणून घ्या किंमत

CoronaVirus 'बदनाम' भांग उतरवणार कोरोनाची झिंग; वाढ रोखण्यावर 'या' देशात संशोधन

चीन पुन्हा जगाला हादरवणार; 'नव्या' दीर्घायुषी कोरोनाचे वागणे आणखी खतरनाक

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकNarendra Modiनरेंद्र मोदीNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनbankबँकcorona virusकोरोना वायरस बातम्या