शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

'राहुल गांधींनी अद्याप माफी मागितली नाही, त्यांना एक्सपोज करणार', भाजपचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 18:02 IST

भाजपच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.

नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राहुल यांच्यावर अनेक आरोप केले. राहुल गांधींनी परदेशात भारताचा अपमान केला, त्यासाठी त्यांनी माफी मागावी. त्यांनी माफी मागितली नाही, तर भाजप त्यांच्या विरोधात देशव्यापी मोहीम राबवेल,' असे रविशंकर म्हणाले. 

पत्रकार परिषदेत रविशंकर प्रसाद म्हणाले की, 6 मार्चपासून राहुल गांधी परदेशात होते. आता ते अचानक प्रकट झाले आणि खोटं बोलू लागले. राहुल किती दिवस देशाची दिशाभूल करणार आहेत. भारतीय जनता आणि परदेशात लोकशाहीचा अपमान करणे ही राहुल यांची सवय झाली आहे. राहुल गांधी तुम्ही याच लोकशाहीत वायनाड आणि हिमाचलमध्ये जिंकलात, असेही ते म्हणाले. 

'विधानावर खेद व्यक्त केला नाही'भाजप नेते पुढे म्हणाले की, आजही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विदेशात केलेल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केलेला नाही. राहुल गांधी इंग्लंडमध्ये जे बोलले, त्यावर आज चकारही काढला नाही. राहुल गांधी तुमचा अहंकार देशापेक्षा मोठा नाही. राहुल यांनी माफी मागावी, अशी भाजपची मागणी आहे. त्यांच्या माफीसाठी भाजप मोहीम राबवणार आहे, असंही ते म्हणाले.

काय म्हणाले राहुल गांधी?आज दुपारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. मोदी सरकारवर हल्लाबोल करताना, भाजपने माफी मागावी, अशी मागणी करत राहुल गांधींनी पुन्हा अदानीचा मुद्दा उपस्थित केला. सरकार अदानी प्रकरणाला घाबरले आहे. मला संसदेत बोलायचे आहे, सरकारच्या चार मंत्र्यांनी सभागृहात माझ्यावर आरोप केले आहेत, त्यामुळे मला बोलू द्यावे. पण, मला बोलू दिले जाईल असे वाटत नाही, अशी टीका राहुल यांनी केली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादBJPभाजपाcongressकाँग्रेस