शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

"पक्षात आता माझं काही महत्व उरलेलं नाही...", भाजपाच्या बड्या नेत्याची 'मन की बात', भर सभेत खदखद मांडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 15:22 IST

भाजपाचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी पक्षालाच घरचा आहेर देत मोठं विधान केलं आहे. रुडी यांनी त्यांच्या मनातली खदखद अखेर बोलून दाखवली आहे.

नवी दिल्ली-भाजपाचे खासदार राजीव प्रताप रुडी यांनी पक्षालाच घरचा आहेर देत मोठं विधान केलं आहे. रुडी यांनी त्यांच्या मनातली खदखद अखेर बोलून दाखवली आहे. पक्षातून आपल्याला बाजूला सारलं गेल्याचा आरोप रुडी यांनी केला आहे. बिहारच्या दरभंगा येथे आयोजित 'दृष्टी बिहार अजेंडा २०२५' या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान केलं आहे. नुकत्याच झालेल्या भाजपाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत व्यासपीठावर राजीव प्रताप रुडी यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे ते नाराज झाले होते. 

राजीव प्रताप यांची हिच नाराजी त्यांच्या भाषणातून दिसून आली. २८ आणि २९ जानेवारी रोजी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीचा संदर्भ देत राजीव प्रताप रुडी यांनी त्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलो होतो पण उपस्थित नेत्यांनी व्यासपीठावर स्थान दिलं नाही. प्रेक्षक गॅलरीत बसून ते सर्व नेत्यांची भाषणं ऐकत राहिले. सर्व नेत्यांनी भाषण केल्यावर ते घरी परतले.

मला मंचावर स्थान देखील मिळालं नाही...राजीव प्रताप रुडी म्हणाले, "लोक त्यावेळी व्यासपीठावरुन भाषणं देत होते आणि मी तुमच्यासारखा खाली बसलो होतो. मला त्याची काही अडचण नाही आणि अडचण वाटेल तरी कशी कारण माझं आणि तुमचं महत्व आता पक्षात राहिलेलं नाही. कुणी आता तुम्हाला कशाला बोलवेल? प्रगतीची शिडी चढू लागलात की कुणीतरी शिडी मोडून तुम्हाला खाली फेकून देईल. पण तुम्ही आहे तसेच राहा. तुमचं काम तेच आहे"

मोदींचा खरा सैनिक मीच"आज प्रत्येकजण हेच बोलेल की रुडी हे खरंतर नरेंद्र मोदींचे खरे सैनिक आहेत. मोदी सरकारमध्ये आपण मंत्री होतो. वाजपेयींच्या सरकारमध्येही मंत्री होतो. लोक म्हणतील की रुडी भाजपच्या अजेंड्यातून बाहेर फेकले गेले आहेत, म्हणून मला इथे सांगायचे आहे की, या व्यासपीठावर २८ आणि २९ जानेवारी रोजी भाजपच्या कार्यकारिणीची बैठक झाली. मला मात्र स्थान मिळालं नाही", अशी खदखद रुडी यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा