शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आयटी क्षेत्रात राजस्थानची अभूतपूर्व प्रगती; मुख्य सचिव उषा शर्मा यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 09:16 IST

आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले.

जयपूर: आयटी क्षेत्रात राजस्थान अभूतपूर्व प्रगती करत असल्याचे राज्याच्या मुख्य सचिव उषा शर्मा यांनी स्पष्ट केले. राजीव गांधी सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून त्यांची उपस्थिती होती. 

कार्यक्रमास माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता यांची उपस्थिती होती. यावेळी आरकॅट आणि वनस्थली विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला. त्यानुसार, आरकॅट विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणार आहे. 

मुख्य सचिव उषा शर्मा म्हणाल्या की, महिलांनी त्यांची शक्ती आणि महत्त्व जाणले पाहिजे. शिक्षण, आरोग्य, सुरक्षा, आयटी आदी क्षेत्रांत राज्याने मोठी प्रगती केली आहे. भविष्यातील ३०-४० वर्षांचा विचार करून राज्य सरकार काम करत आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे आयुक्त व आरकॅटचे एमडी आशिष गुप्ता म्हणाले की, ही भारतातील एकमेव संस्था आहे, जी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य क्षमता निर्माण करून त्यांना रोजगार मिळवून देते. आरकॅटच्या कार्यकारी संचालिका ज्योती लुहाडिया म्हणाल्या की, महिलांचा तंत्रज्ञानातील सहभाग वाढविण्यासाठी त्यांना योग्य संधी दिली पाहिजे. कार्यक्रमास प्रा. इना शास्त्री, डॉ. जयश्री पेरीवाल, अर्चना सुराणा, अलका बत्रा, अंजू सिंग आणि नीलम मित्तल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थान