शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

"सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज..."; अशोक गेहलोतांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 11:10 IST

निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही गेहलोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आहे.

राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपाने प्रचंड बहुमताने विजय मिळवला आहे. यामध्ये काँग्रेसच्या पराभवामुळे अशोक गेहलोत यांना नाराजीचा सामना करावा लागत आहे. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनीही गेहलोत यांच्यावर जोरदार हल्लाबोल झाला आहे. त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "सगळी 'जादू' फसली, ज्यांना 'खुर्ची' सोडवत नव्हती त्यांना आज 'खुर्ची' सोडावी लागली ."

कृष्णम यांच्याशिवाय मुख्यमंत्र्यांचे विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) असलेले लोकेश शर्मा यांनीही काँग्रेसच्या पराभवासाठी अशोक गेहलोत यांना जबाबदार धरले आहे. शर्मा या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडे तिकीट मागत होते. मात्र, पक्षाने त्यांना संधी दिली नाही. राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर शर्मा यांनी 3 डिसेंबर रोजी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये गेहलोत यांच्यावर निशाणा साधला. 

शर्मा यांनी लिहिलं, "काँग्रेस पक्ष निःसंशयपणे राजस्थानमधील प्रथा बदलू शकला असता, परंतु अशोक गेहलोत यांना कधीही बदल नको होता. हा काँग्रेसचा पराभव नसून अशोक गेहलोत यांचा पराभव आहे." शर्मा यांच्या मते, या विधानसभा निवडणुकीमध्ये गेहलोत यांचा चेहरा वापरून, त्यांना सूट देण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वात पक्षाने निवडणूक लढवली. पण त्यांचा अनुभव किंवा जादू चालली नाही. तर दर वेळेप्रमाणे यावेळीही काँग्रेसला त्यांच्या योजनांच्या आधारे विजय मिळवता आला नाही. 

अशोक गेहलोत यांनी निकालावर भाष्य करताना  "मी नेहमीच सांगत आलो आहे की, मी जनतेचा जनादेश स्वीकारेन आणि भविष्यातील सरकारला माझ्या शुभेच्छा देतो. मला आशा आहे की ते राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी पुढील सरकार काम करेल. विधानसभा निवडणुकीचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे" असं म्हटलं आहे.  

टॅग्स :ElectionनिवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेस