शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांच्या आजोबांना जाग येते तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2018 16:34 IST

राजस्थानातील जयपूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे.

जयपूर- राजस्थानातील जयपूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे. गुर्जर कुटुंबातील 95 वर्षांच्या आजोबांना मृत घोषित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच निपचित पडलेले आजोबा अचानक उठून बसले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण होता. गुर्जर कुटुंबातील आजोबा बुद्धराम शनिवारी दुपारी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आजोबांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांनीही अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यविधी सुरू केल्यानंतर सदस्यातील पुरुष मंडळींनी मुंडनही करून घेतले. त्यानंतर बुद्धराम आजोबांना नखनिखान्त आंघोळ घालण्यात आली. आंघोळीचं पाणी अंगावर पडल्यानंतर आजोबांच्या शरीरातून काहीशी हालचाल जाणवली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पलंगावर नेऊन झोपवलं आणि थोड्याच वेळात ते उठून बसले.नातेवाईकांनी त्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली असता, छातीत दुखू लागल्यानं झोपलो होतो, असं त्यांनी उत्तर दिलं. वडील पुन्हा जिवंत झाल्यानं मुलगा बाळू राम याचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. यंदाची दिवाळी आमच्यासाठी खास आहे. वडिलांच्या निधनामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकत नव्हतो. परंतु आता वडिलांबरोबरच दिवाळी साजरी करू, असे धाकटा मुलगा म्हणाला आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थान