शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:55 IST

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात या पावसाळ्यात पूर, वीज पडणे आणि भूस्खलनामुळे किमान २,०३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ५१८ आणि हिमाचल प्रदेशात ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका? 

पाऊस, भूस्खलन आणि वीज पडून मध्य प्रदेशातील ४०, आसाममधील ३० आणि उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांसह देशभरातील ३३५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ जिल्हे आणि उत्तराखंडमधील सात जिल्हेही पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत.

होतं नव्हतं तेवढं गेलं, हाती राहिला अंधार!

उत्तराखंडमध्ये पावसाने लोकांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण केला आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील बैरागढ गावात ढगफुटीनंतर नुकसान झालेल्या भागात घरांभोवती दगड-मातीचे ढिगारे दिसत आहेत. छत्तीसगड सरकारने हिमाचलसाठी ११ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

पाऊस, पूर, भूस्खलन आणि वीज पडून मृत्यू

गुजरात    १६५ मध्य प्रदेश    १३८ कर्नाटक    १०७ महाराष्ट्र    १०७ छत्तीसगड    ९० उत्तराखंड    ७५

८९२ लोकांचा बुडून मृत्यू, ५०६  जण वीज पडून मृत्यू, १८६  भूस्खलनामुळे मृत्यू झाला. ४५४ जणांचा इतर कारणांमुळे, १४      एनडीआरएफ पथके महाराष्ट्रात, १६० राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम विविध राज्यांमध्ये तैनात.

 

टॅग्स :BiharबिहारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर