शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2023 06:55 IST

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात या पावसाळ्यात पूर, वीज पडणे आणि भूस्खलनामुळे किमान २,०३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ५१८ आणि हिमाचल प्रदेशात ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका? 

पाऊस, भूस्खलन आणि वीज पडून मध्य प्रदेशातील ४०, आसाममधील ३० आणि उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांसह देशभरातील ३३५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ जिल्हे आणि उत्तराखंडमधील सात जिल्हेही पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत.

होतं नव्हतं तेवढं गेलं, हाती राहिला अंधार!

उत्तराखंडमध्ये पावसाने लोकांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण केला आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील बैरागढ गावात ढगफुटीनंतर नुकसान झालेल्या भागात घरांभोवती दगड-मातीचे ढिगारे दिसत आहेत. छत्तीसगड सरकारने हिमाचलसाठी ११ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

पाऊस, पूर, भूस्खलन आणि वीज पडून मृत्यू

गुजरात    १६५ मध्य प्रदेश    १३८ कर्नाटक    १०७ महाराष्ट्र    १०७ छत्तीसगड    ९० उत्तराखंड    ७५

८९२ लोकांचा बुडून मृत्यू, ५०६  जण वीज पडून मृत्यू, १८६  भूस्खलनामुळे मृत्यू झाला. ४५४ जणांचा इतर कारणांमुळे, १४      एनडीआरएफ पथके महाराष्ट्रात, १६० राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम विविध राज्यांमध्ये तैनात.

 

टॅग्स :BiharबिहारHimachal Pradeshहिमाचल प्रदेशfloodपूर