शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रेल्वेलाही मंदीचा फटका; मालवाहतूकही रोडावली तर प्रवासीसंख्येत घट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 06:25 IST

पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते.

नवी दिल्ली : देशात मंदीमुळे अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केल्याचा फटका रेल्वेलाही बसला आहे. रेल्वे प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून अपेक्षेपेक्षा ३,९१0 कोटी रुपये कमी मिळाले आहेत. मालवाहतूक घटल्याचाच हा परिणाम आहे.

पहिल्या तिमाहीमध्ये रेल्वेला मालवाहतुकीतून २९,0६६ कोटी रुपये मिळाले होते. दुसºया तिमाहीमध्ये मात्र मालवाहतुकीतून रेल्वेला २५,२६५ कोटी रुपये इतकेच उत्पन्न मिळाले असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाले आहे. दुसºया तिमाहीमध्ये प्रवासी भाड्यातूनही अपेक्षेपेक्षा कमी महसूल मिळाला आहे. पहिल्या तिमाहीत रेल्वेला प्रवासी भाड्यातून १३ हजार ३९८ कोटी ९२ लाख रुपये महसूल मिळाला होता. दुसºया तिमाहीमध्ये मात्र ही रक्कम १३ हजार २४३ कोटी ८१ लाख रुपये इतकीच होती. म्हणजे प्रवासी भाड्यातील घट १५५ कोटी रुपयांची आहे.तिकीटविक्री कमीमध्य प्रदेशचे चंद्रशेखर गौड यांनी रेल्वेकडून माहिती अधिकार कायद्याखाली मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यांतून किती उत्पन्न मिळाले, याची विचारणा केली होती. रेल्वेने त्यांना दिलेल्या माहितीनुसार, लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या तिकीट विक्रीत यंदा १.२७ टक्क्याने घट झाली आहे. उपनगरीय गाड्यांच्या तिकिटांच्या विक्रीमध्येही या काळात १.१३ टक्क्यांची घट आहे.

टॅग्स :railwayरेल्वे