शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Knowledge: रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का रंगवली जातात? खूप रंजक आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 22:08 IST

Indian Railway Signboard: तुम्ही रेल्वेमधून नियमित प्रवास करत असाल तर सर्वच रेल्वे स्टेशनचे नाव हे नेहमी पिवळ्या रंगाच्या बोर्डावर रंगवलेली पाहिली असतील. मात्र जवळपास सर्वंच रेल्वे स्टेशनची नावं ही पिवळ्या रंगाच्या साईन बोर्डवर का लिहिली जातात, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत.

नवी दिल्ली - भारतीय रेल्वे जगातील चौथी आणि आशियामधील दुसरी सर्वात मोठी रेल्वे आहे. भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. तसेच देशातील एकूण रेल्वे स्टेशनची संख्या ही ७ हजार ३४९ एवढी आहे. जर तुम्ही रेल्वेमधून नियमित प्रवास करत असाल तर सर्वच रेल्वे स्टेशनचे नाव हे नेहमी पिवळ्या रंगाच्या बोर्डावर रंगवलेली पाहिली असतील. मात्र जवळपास सर्वंच रेल्वे स्टेशनची नावं ही पिवळ्या रंगाच्या साईन बोर्डवर का लिहिली जातात, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत.

पिवळा रंग हा मुख्यत्वेकरून सूर्याच्या प्रकाशाचा रंगावर आधारित आहे. पिवळ्या रंगाचे थेट कनेक्शन हे आनंद, बुद्धी आणि उर्जेशी आहे. गर्दीच्या भागात पिवळ्या रंगाचे बॅकग्राऊंड इतर रंगांच्या तुलनेत खूप चांगले काम करते. तसेच पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर काळ्या रंगाने लिहिलेली अक्षरे ठळक दिसतात. तसेच ती लांबवरूनही पाहता येतात.

त्याशिवाय पिवळा रंग हा खूप चमकदार असतो. तो ट्रेनच्या ड्रायव्हरला लांबवरून दिसतो. तसेच पिवळा रंग हा थांबण्याचा संकेतही देतो. पिवळ्या रंगाचा बोर्ड ट्रेनच्या लोको पायलटला वेग कमी करण्याचा वा सतर्क राहण्याचा संकेत देतो. अनेक रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबत नाही. अशा ट्रेनचे लोको पायलट स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापासून बाहेर पडेपर्यंत खूप सतर्क राहतात. तसेच सातत्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे तिथे असलेल्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा मिळतो.

लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेंथ अधिक असते. त्यामुळेच स्कूलबस ह्या पिवळ्या रंगाने रंगवल्या जातात. एवढेच नाही. तर पिवळा रंग हा पाऊस आणि धुक्यामध्येही ओळखता येतो. पिवळ्या रंगाचे लेटरहेड पेरिफेरल व्हिजन सुमारे सव्वापट अधिक असते.

याशिवाय धोक्याबाबत सांगण्यासाठी लाल रंगाच्या बॅकग्राऊंड असलेल्या साईन बोर्डवर पांढऱ्या रंगासह पिवळ्या रंगाने लिहिले जाते. लाल रंगामध्ये तीव्रता असते. त्यामुळे धोका दूरवरून ओळखता येतो. रस्त्यांशिवाय रेल्वे वाहतुकीमध्येही लाल रंगाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो. त्याशिवाय गाडीच्या मागेही लाल रंगाची लाईट लावली जाते. त्यामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनांना रेल्वे लांबून दिसते.  

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIndiaभारतJara hatkeजरा हटके