शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रेल्वेने एअरटेलला नाकारले, जिओला स्वीकारले...बिलात 35 टक्क्यांची कपात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 17:21 IST

ल्वे कर्मचाऱ्यांना कार्पोरेटसारखी सुविधा पुरविणाऱ्या एअरटेलचा करार रेल्वेने संपुष्टात आणला आहे.

नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांना कार्पोरेटसारखी सुविधा पुरविणाऱ्या एअरटेलचा करार रेल्वेने संपुष्टात आणला असून कमी किंमतीत सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओला मान्यता दिली आहे. यामुळे येत्या 1 जानेवारीपासून रेल्वे कर्मचारी जिओची सेवा वापरणार असून यामुळे रेल्वेचे 35 टक्के बिल कमी येणार असल्याचा अंदाज आहे. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फोनचे बिल रेल्वेच भरत असते. 

रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लोज्ड युजर ग्रुप (सीयुजी) मध्ये कनेक्शन देण्यात येते. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय रेल्वेलाएअरटेल सेवा पुरवत होते. यासाठी रेल्वे 100 कोटींचे बिल दरवर्षी एअरटेलला देत होती. हे कंत्राट 31 डिसेंबरला संपत आहे. यामुळे रेल्वेने रिलायन्स जिओला पुढील ठेका दिला आहे. 

महत्वाचा भाग म्हणजे जिओची सेवा एअरटेलपेक्षा 1.83 लाख अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. भारती एअरटेल रेल्वेच्या 1.95 लाख लोकांना सेवा देत होते. तर जिओ 3.78 लाख कर्मचाऱ्यांना सीयुजी सेवा देणार आहे. शिवाय जिओ हायस्पीड इंटरनेट आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सेवा पुरविणार आहे. दिवसाचा डेटा संपल्यास 10 रुपयांत 2 जीबी डेटा वाढवून मिळणार आहे. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेJioजिओAirtelएअरटेल