शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

पॅसेन्जर रेल्वे गाड्यांचे भाडे वाढले, भारतीय रेल्वेनं दिलं असं स्पष्टिकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 00:01 IST

passenger ticket price hike

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने पॅसेन्जर (Passenger train) आणि कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे (short distance trains) भडे वाढविले आहे. साधारणपणे 30 दिवसांपासून वाढलेल्या रेल्वेच्या या भाडेवाढीवर रेल्वेने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात बोलताना रेल्वेने म्हटले आहे, की या कोवीड संकटाच्या काळात ज्यांच्यासाठी रेल्वे प्रवास फारसा आवश्यक नाही, अशा प्रवाशांना रोखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. पॅसेन्जर रेल्वेगाड्यांच्या भाड्यात वाढ करून ते मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित डब्यांच्या भाड्यां एवढे करण्यात आले आहे. (Railway Passenger train and short distance trains fares increased)

भाडेवाढीवर रेल्वेचे दुसरे स्पष्टिकरण - रेल्वेने कोरोना संकटापूर्वीच्या तुलनेत 65 टक्के मेल एक्सप्रेस गाड्या चालवायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर 90 टक्के सबअर्बन ट्रेनदेखील चालविण्यात आल्या आहेत. यादरम्यान रोजच्या रोज जवळपास 326 प्रवासी रेल्वे सुरू होत्या. तर 1250 मेल/एक्सप्रेस गाड्या आणि 5350 सबअर्बन गाड्या सुरू होत्या. रेल्वेचे म्हणणे आहे, की सध्या सुरू असलेल्या कमी अंतराच्या पॅसेन्जर ट्रेन एकूण पॅसेन्जर ट्रेन्सच्या केवळ 3%च आहेत. यामुळे याचा परिणाम फार कमी प्रवाशांवर होत आहे.

सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

रेल्वेचे तिसते स्पष्टिकरण - भाडेवाढ केल्यानंतर रेल्वेने असेही स्पष्टीकरण दिले आहे, की प्रवासी सेवेवर नेहमीच सब्सिडी दिली जाते आणि प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या प्रवासावर रेल्वेला घाटा सहन करावा लागतो. रेल्वे अशाही काही गाड्या चालवत आहे, ज्यात कमी प्रवासी असतात.

वाढलेले भाडे नंतर कमी होणार का?रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर, हे वाढलेले भाडे रल्वे कमी करणार का? यावर रेल्वेचे राष्ट्रीय प्रवक्ता डीजे नारायण म्हणाले, अशा परिस्थितीत वेळो-वेळी रिव्ह्यू केला जातो आणि तेव्हाच्या परिस्थितीवर निर्णय घेतला जातो. महत्वाचे म्हणजे सध्या देशात केवळ स्पेशल ट्रेनच सुरू आहेत.

बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासीRailway Passengerरेल्वे प्रवासी