शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Railway Accident: रेल्वे कवच फेल? दोन मालगाड्या समोरसमोर आदळल्या; मोटरमन गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:45 IST

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या आहेत. या अपघातात मालगाडीचा चालक जखमी झाला आहे. जवळपास अर्धा डझन डबे रुळावरून घसरले आहेत. दोन्ही मालगाड्यांचे इंजिन खराब झाले आहे.

या अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, रेल्वे अधिकाऱ्यांकडून दुरुस्ती करण्यात येत आहे. सुलतानपूर जंक्शनजवळ लखनऊ आणि वाराणसीहून येणाऱ्या दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली. पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. या दुर्घटनेत मालवाहू गाड्यांचे इंजिन खराब झाले आहे. या घटनेनंतर लखनौ-वाराणसी-अयोध्या आणि प्रयागराज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. 

काय आहे रेल्वे कवच...कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. साधारण वर्षभरापूर्वी रेल्वेमंत्र्यांनी या यंत्रणेची चाचणी घेतली होती. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात