शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

रेल्वेचे जय श्री राम! सुरू करणार 'रामायण' टूर पॅकेज

By admin | Published: October 27, 2016 7:26 PM

देशातील रमाभक्तांना श्रीलंकेत असलेल्या रामयण काळातील ठिकाणांना भेट देता यावी यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - देशातील रमाभक्तांना श्रीलंकेत असलेल्या रामयण काळातील ठिकाणांना भेट देता यावी यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी भारतीय रेल्नेने श्रीलंकेसाठी विशेष टूर पॅकेज 'रामायण' सुरू कण्याची घोषणा केली आहे. या पॅकेजमधून रामभक्तांना श्रीलंकेतील अशोक वाटिका, सीता माता मंदिर, भक्त हनुमान मंदिर, बिभिषण मंदिर आणि मुनिवरम शिव मंदिर आदी धार्मिक स्थळांना भेट देता येणार आहे.   
 याबाबत माहिती देताना आयआरसीटीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, "या योजनेंतर्गत प्रवाशांना दिल्ली एअरपोर्टवरून श्रीलंकेत नेण्यात येईल. या योजनेची सुरुवात 24 नोव्हेंबरला होईल, तर पहिल्या फेरीतील टूरचा समारोप 29 नोव्हेंबला होईल. त्यानंतर 10 डिसेंबर, 12 जानेवारी, 10 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी टूरचे आयोजन होणार आहे."  
पाच दिवसांच्या या टूरदरम्यान आयआरसीटीसीकडून व्हिसापासून विमान तिकीट, राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था केली जाईल. या संपूर्ण टूरसाठी आयआरसीटीसी प्रतिप्रवारी 48 हजार 200 रुपये एवढे शुल्क आकारणार आहे. तसेच या श्रीलंका सफरीत प्रवाशांना कोलंबो कँडी या श्रीलंकेतील प्रमुख शहरांमध्येही फिरवून आणण्यात येणार आहे.