शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

तेलंगणात उभारणार रेल कोच कारखाना, २०० एकर जागेवर उभारला जाणार प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 04:45 IST

रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले.

हैदराबाद : रेल कोच कारखाना स्थापन करण्यासाठी तेलंगणा सरकार लवकरच उद्योग संघासोबत समझोता करार करणार आहे, असे राज्य सरकारच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले. तथापि, त्यांनी या संदर्भात अधिक तपशील सांगण्यास नकार दिला. विधानसभेचे अधिवेशन २७ आॅक्टोबरपासून सुरू होत असल्याने, करारावर स्वाक्षरी करण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. कारण या क्षेत्रात आद्यप्रवर्तक असलेल्या काही उद्योगांसमवेत या संदर्भात करार करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले आहे. कराराची तारीख अद्याप ठरविण्यात आलेली नाही. बहुधा पुढच्या आठवड्यात करार होईल. विधानसभा अधिवेशनाच्या वेळापत्रकावर हे अवलंबून आहे, असे या अधिकाºयाने सांगितले. काझीपेठ येथे रेल कोच कारखाना उभारण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले असले, तरी मूर्त स्वरूपात या अनुषंगाने कोणतीही प्रगती झालेली नाही. दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकाºयांशी या मुद्द्यावर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितलेकी, या कारखान्यासाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारने मात्र रेल्वेकडे जमीन हस्तांतरित केलेली नाही. 200 एकर जागेत हा कारखाना उभारला जाणार आहे. अलीकडेच रेल्वेच्या अधिकाºयांची उपमुख्यमंत्री कदियाम श्रीहरी यांच्यासोबत या मुद्द्यांवर चर्चाही झाली आहे. जमीन हस्तांतरित झाल्यानंतरच पुढची कार्यवाही सुरू करता येईल, असे रेल्वेच्या अधिकाºयाने सांगितले. कारखान्याचे ठिकाण, किती गुंतवणूक होणार यासह इतर तपशील करार स्वाक्षरी करतेवेळी घोषित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.