शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रधानमंत्रीजी एकदा तरी पत्रकार परिषदेत बोला, राहुल गांधींचे मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 09:22 IST

नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही.मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केलीमोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले

हैदराबाद - नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून आतापर्यंत एकदाही प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मोदींच्या प्रसारमाध्यमांपासून फटकून वागण्याच्या सवयीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार टीका केली असून, मोदींना पंतप्रधान होऊन इतके दिवस लोटले आहेत. आतातरी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून प्रश्नांच्या सरबत्तीला सामोरे जाण्याचा आनंद लुटावा, असे आव्हान राहुल गांधी यांनी दिले आहे. राजस्थान आणि तेलंगणामधील विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्यावरून टोला लगावला. हैदराबाद येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींना लक्ष्य करणारे एक ट्विट केले. त्यात ते म्हणाले की,'' प्रिय मोदीजी, आता निवडणुकीचा प्रचार संपला आहे. आता तुम्हाला पंतप्रधानपदाच्या पार्ट टाइम कमासाठी वेळ मिळेल,अशी अपेक्षा करतो. तुम्हाला पंतप्रधान होऊन 1 हजार 654 दिवस झालेत पण आतापर्यंत तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली नाही. हैदराबाद येथील माझ्या पत्रकार परिषदेची काही छायाचित्रे मी तुमच्यासाठी शेअर करत आहे. एखाद दिवस प्रयत्न करा, प्रश्नांच्या सरबत्तीचा सामना करणे मजेशीर असते,'' असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. तेलंगणामधील प्रचार आटोपल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीPoliticsराजकारण