शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आजपासून, १२ राज्यांतून निघणार ३५७० किमीची पदयात्रा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2022 07:05 IST

दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. 

आदेश रावल -

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्यातून जाणार असून १५० दिवसांत ३५७० किमीचा प्रवास करून काश्मिरात पोहचणार आहे. ज्या राज्यात यात्रा पोहचणार नाही त्या राज्यांची माती आणि पाणी आणण्यात येणार आहे आणि यात्रेच्या मार्गात त्या मातीने, पाण्याने झाडे लावण्यात येणार आहेत. दिल्लीत झालेल्या हल्लाबोल रॅलीत राहुल गांधी म्हणाले होते की, मीडिया आमच्यासोबत नाही. त्यामुळे आमच्याकडे एकच मार्ग आहे की, आम्ही जनतेमध्ये जाऊन संवाद करायला हवा. त्यामुळे आम्ही भारत जोडो यात्रा करत आहोत. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष महागाई, बेरोजगारी हे मुद्दे मांडणार आहे. तसेच सामाजिक सद्भावाचा संदेश देणार आहे. या यात्रेसाठी पूर्ण देशातून ११७ लोकांची यादी तयार करण्यात आली आहे. हे लोक पूर्ण यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत राहतील. याशिवाय ज्या राज्यातून ही यात्रा जाणार आहे तेथील १०० नेते आणि कार्यकर्ते यात्रेत सहभागी होतील. राहुल गांधी दररोज २५ किलोमीटर पायी चालणार आहेत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण