शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

मोजक्या व्यवसायिकांसाठी सरकार चालवलं जात असल्याचा राहुल गांधींचा आरोप

By admin | Updated: March 5, 2016 16:30 IST

काही मोजक्या व्यवसायिकांसाठी सरकार चालवलं जात असल्याच आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नागावमधील रॅलीमध्ये ते बोलत होते

ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. ५ - काही मोजक्या व्यवसायिकांसाठी सरकार चालवलं जात असल्याच आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नागावमधील रॅलीमध्ये ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी खुप आश्वासनं दिली, हे करेन ते करेन बोलले, खुप मार्केटींग केली मात्र प्रत्यक्षात काहीचं केलं नसल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. 
 
जेएनयूमधील 8000 विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थी ईशान्य भारतातील राज्यातून येतात. मात्र काही जणांच्या चुकीसाठी  भारतातील 1000 विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जात आहे. मोदींना संसदेत मी प्रश्न विचारले मात्र त्यांनी उत्तर न देता माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला. मी जेएनयू, रोहीत वेमुला, मेक इन इंडियासंबधी मोदींना संसदेत प्रश्न विचारले होते. मोदींच्या विरोधात काहीच बोललो नव्हतो. नरेंद्र मोदी आपल्या एक तासाच्या भाषणात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) काहीच बोलले नाहीत असं राहुल गांधी बोलले आहेत.