शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

राहुल गांधी मुस्लीम लीगमुळेच वायनाडमधून जिंकले; औवेसींचा इंडिया आघाडीवर प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2023 20:13 IST

देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावलं असून ५ दिवसांच्या या अधिवेशनातील दुसऱ्या दिवशी महत्त्वाचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. महिला आरक्षण विधेयकावरुन सध्या देशभरात मोदी सरकारची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे इंडिया आघाडीने राष्ट्रीय पातळीवर भाजप आणि मोदींना विरोध करत एकजुट केली आहे. इंडिया आघाडीच्या या बैठकीला एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसींना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे, त्यांची एकला चलो रे.. अशी त्यांची भूमिका दिसून येते. मात्र, इंडिया आघाडीवर त्यांनी जोरदार प्रहार केला. तसेच, काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. 

देशात भाजपा आणि मोदी सरकारविरुद्ध सर्वपक्षीय विरोधक एकत्र आले असून इंडिया आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. मात्र, या इंडिया आघाडीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला स्थान नसल्याचे दिसून येते. त्यावरुन, दोन्ही पक्षांनी स्पष्टपणे नाराजी उघड करत या आघाडीवर निशाणा साधला आहे. खासदार असदुद्दीन औवेसी यांनी आता इंडिया आघाडीवर प्रहार करताना, मला देणं घेणं नाही, इंडिया आघाडी कोपऱ्यात जाऊ दे.. असे विधान केले. तसेच, केवळ हिंदू मतं नाराज होतील, हिंदूंची मतं आपल्याल मिळणार नाहीत, म्हणून इंडिया आघाडीत त्यांनी आपणास विचारणा केली नसल्याचं औवेसींनी म्हटलंय. 

राहुल गांधींनी दोन ठिकाणांहून निवडूक लढवली. अमेठी मतदारसंघातून ते पराभूत झाले. मात्र, वायनाड येथून ते हरले. वायनाडमधून ते का जिंकले, माझी भाजपासोबत तिथं डिल झालं नाही, मग ते वायनाडमधून कसे जिंकले. कारण, तिथे मुस्लीम लीग आहे. मुस्लीम लीगने राहुल गांधींना बुडताना वाचवले, असे म्हणत औवेसींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. 

दरम्यान, मुसलमांनी निवडणुकीत उभं राहायला पाहिजे. मग, ती निवडणूक सरपंचपदाची असो किंवा संसदेचं असो. जोपर्यंत मुसलमान निवडणूक लढणार नाही, तोपर्यंत तुम्ही जिंकणार नाहीत. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला अगोदर एक-दोन वेळेस हरावं लागेल, असे म्हणत औवेसींनी मुस्लिमांना निवडणूक लढवण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलंय.  

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी